Netaji Subhash Chandra Bose Jayanti -“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा..” नेताजी सुभाषचंद्र बोस गाजलेलं भाषण

Netaji Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारी 2024, जयंती झाली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा विशेष ब्लॉग. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि क्रांतिकारी नेत्यांपैकी एक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनेक शक्तिशाली भाषणे दिली ज्यांनी देशाला उत्तेजित केले आणि लाखो लोकांना स्वातंत्र्याच्या लढाईत सामील होण्यास प्रेरित केले. या सर्व भाषणांपैकी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुभाषचंद्र … Read more

Balasaheb Thackeray Quotes – “तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर…” बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे रोखठोक वक्तव्य, वाचा सविस्तर…

Balasaheb Thackeray Quotes हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवानद. भारताच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी खर्ची घातले. आपल्या धारधार लेखणीतून आणि रोखठोक भाषणांमधून त्यांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. बाळासाहेब ठाकेर आज हयात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. … Read more

Yusra Mardini – सीरिया युद्धभूमी ते रियो ऑलिम्पिक, निर्वासित युसराचा एक थक्क करणारा प्रवास

मागील अनेक वर्षांपासून सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांच्या राजवटीच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. हळुहळु त्याचे रुपांतर युद्धात होण्यास सुरुवात झाली. बंडखोर गटांनी आपल्या हाती सर्व सुत्र घेत मनमानी कारभाराला सुरुवात केली. रशियाने सप्टेंबर 2015 पासून सीरियावर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये सीरियातील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तर अनेक … Read more

Chhatrapati Sambhaji Maharaj – स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा राज्याभिषेक! छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांना ‘या’ गोष्टी माहित असल्याच पाहिजेत

Chhatrapati Sambhaji Maharaj स्वराज्याच्या धाकल्या धण्याचा राज्याभिषेक आणि मावळ्यांची लगबग. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण रायगड शिवभक्तांनी भरून गेला आहे. आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणींना गडावर हजेरी लावली आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जगाच्या इतिहासात आदराने उल्लेख केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे अदम्य धैर्य, विद्वतापूर्ण बुद्धिमत्ता, … Read more

Justice M. Fathima Beevi – भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश, एक असमान्य व्यक्तिमत्व

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे Justice M. Fathima Beevi यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झालेली नियुक्ती. पुरुषी वर्चस्वाच अवघड जाळं भेदून यशाच्या उत्तुंग शिखरावर ताठ मानेने विराजमान होण्याचा बहुमान एम. फातिमा बीवी यांनी मिळवला. अफाट बुद्धीच्या जोरावर त्यांनी इतिहास रचला आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांनी पटकावला. … Read more

Arunima Sinha – रेल्वे अपघातात पाय गमावला, पण हार न मानता इतिहास रचला

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करत येतात. त्यासाठी सुरुवात करावी लागते, पुढचं पाऊल टाकावं लागतं, रिस्क घ्यावी लागते. अशीच रिस्क Arunima Sinha यांनी घेतली आणि त्यांच्या नावाची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांची यशोगाथा प्रत्येक व्यक्तिला प्रेरणा देणारी आहे. रेल्वे … Read more

Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कोठाळे यांची यशोगाथा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उद्योग विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या Jayanti Kathale या सावित्रिच्या लेकीची यशोगाथा जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयंती या हुशार, मेहनती आणि कर्तृत्वान आहेत. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या घडीला त्यांच्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये … Read more

Baba Vanga – कोण आहे बाबा वेन्गा? तिची भविष्यवाणी कितपत खरी ठरते? जाणून घ्या सविस्तर…

Baba Vanga या भविष्यवेत्यांनी 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. तसेच हीच जगाच्या अंताची सुरुवात असू शकते, असही ते म्हणाले आहेत. अनेक वेळा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. परंतु बऱ्याच जणांना बाबा वेन्गा यांच्या बद्दल माहित नाही.  कोण आहेत बाबा वेन्गा? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी हा विशेष … Read more

Success Story Of Falguni Nayar – इन्व्हेस्टमेंट बँकर ते यशस्वी उद्योजक, वयाच्या 50 व्या वर्षी घेतली रिस्क अन् झाली करोडोंची मालकीन

Success Story Of Falguni Nayar .भारतामध्ये कर्तृत्वान स्त्र्यियांची कमतरता नाही. एक काळ होता जेव्हा महिलांना दुय्यम वागणूक दिली जात होती. चुल आणि मुल इतकच महिलांचे आयुष्य हे मर्यादित होतं. परंतु आता काळ बदलला आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांच्या पुढे जाऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. … Read more

Famous Personalities Died in 2024 – मनमोमहन सिंग, रतन टाटा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप

Famous Personalities Died in 2024 मनमोहन सिंग (1932-2024) भारताचे 13 वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी, सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेला उदारीकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला अर्थमंत्री, … Read more