Tips For Farmers- महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळणार! शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? वाचा…
अवकाळी पावसाने धुमशान घातल्यामुळे शेतकऱ्यांसह (Tips For Farmers) सर्वांचीच तारांबळ उडाली. मुंबई, पुण्या सारख्या शहरांमध्ये पाणी तुंबल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कुठे गाड्या वाहून गेल्या, कुठे बाजार समितीती पाणी साचल्याने शेतकऱ्यांचा माल वाहून गेला, महामार्गांना नद्यांचा स्वरुप प्राप्त झालं होतं. पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे प्रशासनासह सर्वांचाच गणित बिघडलं. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच … Continue reading Tips For Farmers- महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळणार! शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? वाचा…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed