Sugar – साखरेचा गोडवा धोकादायक ठरू शकतो, वाचा…

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत एकदा तरी प्रत्येकाचा साखरेशी (Sugar) संबंध हा येतोच. चहा असो अथवा आयस्क्रीम असो प्रत्येकात काही प्रमाणात का होईना साखरेचा समावेश हा असतोच. काही जणांना प्रचंड प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय असते किंवा काही जण नुसतीच साखर खाण्याला पसंती देतात. परंतु साखरेचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? साखरेमुळे आपल्या शरीरावर होणारा … Read more

Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत

Crime Vishesh रस्त्यावरुन उचलून एका मुलीला घरात आणलं तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिनेच एका शुल्लक गोष्टीसाठी आईचा जीव घेतला. मन्न सुन्न करुण टाकणारी ही घटना ओडिशा राज्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आईचा जीव घेणारी मुलगी फक्त 13 वर्षांची आहे. दोन जणांना हाताशी घेत तिने आईचा काटा काढला. या घटनेमुळे … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Homemade Remedies For Health – पावसाळा अन् साथीचे आजार, घरच्याघरी बनवा पारंपरिक काढे; लगेच वाचा…

Homemade Remedies For Health पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात थंड गार वातावरणात मनसोक्त फिरण्याचे आणि सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे. त्याचबरोबर गरमागरम पदार्थांची चवही जीभेवर आपसूक रेंगाळत. त्यामुळे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध गोष्टींवर ताव मारला जातो. परंतु त्यासोबतच आजारी होण्याचा धोका सुद्धा तितकाच वाढतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, अपचन, अॅलर्जी, घशाचे इन्फेक्शन इत्यादी. अशा स्वरुपाचे आजार … Read more

Vegetables For Rainy Season – पावसाळा आणि आजार, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा…

पावसाळा आला की निसर्ग बहरून जातो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू म्हणजे जणू निसर्गाचा उत्सव साजरा करणारे ऋतू होय. निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे संचार करण्यासाठी आणि निसर्गाच सौंदर्य पाहण्यासाठी या दोन ऋतूंमध्ये मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतात. परंतु याचबरोबर पावसाळ्यात विषाणूंचा प्रसारही प्रचंड वाढतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमद्ये त्याप्रमाणे बदल होणं सुद्धा गरजेच आहे. विशेष … Read more

Benefits of Lemon – छोटं फळ मोठा परिणाम, लिंबाचे जबरदस्त फायदे; वाचा…

चवीला आंबट असणारं लिंबू (Benefits of Lemon) शरीरासाठी एक पॉवरहाऊस म्हणून काम करतं. हो हे खरं आहे. लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिणे, नाष्टा करताना किंवा जेवताना त्यामध्ये लिंबू पिळून खाणे किंवा इतर प्रकारे लिंबाचा आपल्या आहारात समावेश करणे असो. त्याचे नेहमीच शरीराला चांगले फायदे होतात. … Read more

Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more

Courses For Girls After 12th – 12 वी पूर्ण केल्यानंतर मुलींसाठी करिअरचे असंख्य पर्याय, जाणून घ्या एका क्लिकवर

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर 12 वी चा (Courses For Girls After 12th) महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. विशेष करुन मुलींसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आजही भारतामध्ये 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलींच लग्न लावून दिलं जातं. मुलींची स्वप्न, त्यांची आवड या सर्व गोष्टींना हमखास हरताळ फासला जातो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मुलींना आपलं नाणं खणखणीत … Read more

After 10th Government Jobs List – पदवीनंतर नाही दहावी पास झाल्यावरही सरकारी नोकरी मिळणारं! पण कशी? वाचा…

भारतामध्ये सरकारी नोकरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नोकरीची सुरक्षिततेमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतना पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेकांचा अचा समज आहे की, सरकारी नोकरी फक्त पदवी पूर्ण झाल्यानंतरच मिळवता येते. तर, तस अजिबात नाही. दहावी उत्तीर्ण (After 10th Government Jobs List ) झाल्यानंतरी तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याची … Read more