Pandharpur Wari 2025 – ज्ञानोबा माऊली तुकाराम… वारीला जायचं आणि या 10 गोष्टी आवर्जून अनुभवायच्या

१. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा दिव्य जप वारीचा आत्मा “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या लयबद्ध जपात आहे. पांडुरंगाच्या ओढीने महाराष्ट्रातील अनेक गावांतील दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. “राम कृष्ण हरी, “माऊली माऊली, “ज्ञानोबा माऊली तुकाराम.” या नावांच जप करत वारकरी आनंदात कितीही संकट वाटेत आली तरी न डगमगता निरंतर चालत राहताता. ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे “ज्ञानोबा … Read more

तीन हजार रुपये भरा आणि वर्षभराचा Fastag Pass मिळवा, कोणत्या वाहनांना होणार फायदा? वाचा…

केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून वार्षिक पासाची (Fastag Pass) योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पास वाहनधारकांना काढता येणार आहे. काय आहे फास्टॅग आधारित वार्षिक पास वार्षिक पास कार, जीप, व्हॅन या … Read more

Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…

सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णामाईच्या तीरावर वसलेला वाई (Wai Farming ) तालुका. ऊस, भात, घेवडा, हळद, विविध प्रकारच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, आंबा या पारंपरिक फळ भाज्यांच उत्पादन वाईमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात. नुकताच सफरचंद लागवडीचा प्रयोग सुद्धा वाईमध्ये यशस्वी झाला आहे. वाईला समशीतोष्ण हवामान, सुपीक माती आणि चागंल्या पावसाचा फायदा होतो. त्यामुळे शेतीसाठी आणि फळलागवडीसाठी त्याचा चांगला … Read more

Apple Farming In Wai – वाई तालुक्यात फुलली सफरचंदाची बाग, पसरणीच्या बापूराव भिलारेंनी करून दाखवलं; इतर शेतकऱ्यांनी काय बोध घ्यावा? वाचा…

रसाळ आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेली सफरचंद म्हटलं की जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही थंड हवेची ठिकाण आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यामुळे या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी होणं म्हणजे दुग्धशर्कारा योगच. सफरचंदाच्या उत्पादनात या दोन राज्यांच वर्चस्व आहे. परंतु आता याच वर्चस्वाला भेदण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. … Read more

Father Day Vishesh – कर्ज काढलं, लेकीच्या स्वप्नांसाठी जीवाच रान केलं; पण नियतीने घात केला अन् बाप एकटा पडला

Father Day Vishesh मुलांच्या स्वप्नांसाठी जगाशी लढणाऱ्या बापाला समर्पित. प्रत्येकाचा संघर्ष आणि जगण्याची पद्धत वेगळ असते. परंतु या सर्व गोष्टींवर मुलांच्या स्वप्नासाठी मात करण्याची क्षणता फक्त वडिलांमध्ये असते. आजचा दिवस हा वडिलांच्या प्रेम, संघर्ष आणि शांततेचा सन्मान करण्याचा दिवस. आजच्या घडीला देशभरात वडिलांचा दिवस उत्साहात साजरा केला जात असेल. परंतु नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात … Read more

Air India ने प्रवास करताय; पण इतर विमानांच्या तुलनेत एअर इंडिया किती सुरक्षित आहे? जाणून घ्या सविस्तर…

वेगवान आणि आरामदायक प्रवास करायचा असेल तर प्रामुख्याने विमान वाहतूकीला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी किंवा दिल्लीहून मुंबईला परत यायचं असेल तर व्यक्ती एक दिवसांचत जाऊन-येऊ शकतो. परंतू हाच प्रवास गाडी किंवा ट्रेनने शक्य होत नाही. त्यामुळे मोठ मोठे व्यावसायिक विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु जेव्हा भयंकर अपघात होतात तेव्हा सर्वच गोष्टी … Read more

Ahmedabad Plane Crash – एका बापाचा भयंकर शेवट; पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी आला अन्… दोन गोंडस मुली अनाथ झाल्या

अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच विमान क्रॅश झालं आणि 200 हून अधिक लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एक व्यक्ती वगळता विमानातील सर्वजण आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा लंडनला जाण्याचा काही तरी उद्देश होता किंवा भारतात येण्यामागे सुद्धा काही तरी उद्देश होता. या सर्वांची स्वप्न या विमान अपघाताने हिरावून घेतली आहे. या अपघातात … Read more

Ahmedabad Plane Crash – विमान अपघाताच कारण शोधून काढणारा Black Box आहे तरी काय? वाचा…

Ahmedabad Plane Crash आणि सारा देश शोकसागरात बुडाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमानाने लंडणच्या दिशेने टेकऑफ घेतला आणि उड्डान केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान क्रॅश झालं. दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 242 प्रवशांचा मृत्यू झाला असून 1 व्यक्ती सुदैवाने वाचला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विमान क्रॅश कशामुळे … Read more

Ahmedabad Plane Crash – सहा वर्षांच स्वप्न सत्यात उतरणार होतं पण…; दोन जुळ्या मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली (Ahmedabad Plane Crash) आणि सार जग हादरून गेलं. Air India च प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डान घेतलं आणि फक्त 30 सेकंदात विमान कोसळलं. 242 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनला निघालं होतं. परंतु विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेघानीजवळ विमान इमारतीवर जाऊन आदळलं आणि विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघाता … Read more

Court Marriage – राजकीय पार्श्वभूमी अमाप संपत्ती असूनही कोर्ट मॅरेज केलं, सर्वांनी आदर्श घ्यावा असा विवाहसोहळा; वाचा…

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लग्न म्हटलं की बडेजाव करण्याच सर्वात मोठं साधन मानलं जात. आम्ही किती श्रीमंत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास कोट्यावधींचा खर्च लग्नसोहळ्यांमध्ये केला जातो. बऱ्याच वेळा हुंडा घेऊन किंवा कर्ज काढून अगदी थाटात लग्न लावलं जात. पैशांची उधळपट्टी करण्याच्या या शर्यतीमध्ये श्रीमंतांना फारसा … Read more