Chittorgarh Fort – राजपूतांच्या शौर्याचे प्रतिक, किल्ले चितोडगड; एकदा आवर्जून भेट द्या

Chittorgarh Fort महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यांमध्ये दडलेला सह्याद्रीचा खजीना तुम्ही पाहिला असेल. रायगड, तोरणा, राजगड, चेंदेरी, हरिहर असे अनेक दुर्ग महाराष्ट्राच्या कुशीत अगदी थाटात उभे आहेत. गगनाला भिडणाऱ्या या दुर्गांना भेट देण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी तसेच देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावत असताता. महाराष्ट्रातीलल अनेक दुर्ग हे सह्याद्रीमध्ये आहे. परंतु राजस्थान सारख्या राज्यांमध्ये हेच दुर्ग है शहरांच्या … Read more

Forts In Mumbai – मुंबईतील ‘हे’ किल्ले तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Forts In Mumbai महाराष्ट्र म्हटलं की गडकिल्ले आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यातल्या त्यात सह्याद्रीच्या दऱ्यो खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गडकिल्ले उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक दुर्ग प्रामुख्याने सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्माण केले आहेत. त्यामुळे मुघल, इंग्रंज आणि पोर्तुगिजांना हे गडकिल्ले पाहून अक्षरश: घाम फुटायचा. परंतु याच पोर्तुगिजांनी, ब्रिटिशांनी स्व-संरक्षणासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक … Read more

Chitradurga Fort – 18 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरांनी नटलेला चित्रदुर्ग किल्ला, शौर्य आणि अभियांत्रिकी तेजाचे स्मारक

कर्नाटकातील खडबडीत, दगडांनी पसरलेल्या टेकड्यांमध्ये वसलेला, Chitradurga Fort हा भारतीय इतिहास आणि स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. अभेद्य संरक्षण प्रणाली, क्लिष्ट रचना आणि पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला ज्यांनी बांधला आणि त्याची देखभाल केली त्यांच्या शौर्याचा आणि चातुर्याचा पुरावा आहे. चित्रकालदुर्ग किंवा “नयनरम्य दगडांचा किल्ला,” म्हणून ओळखली जाणारी ही भव्य वास्तू भेट देणाऱ्या सर्वांच्या कल्पनेच्या पलिकडे … Read more

Bidar Fort – दक्षिण भारतातील हा ऐतिहासिक चमत्कार तुम्ही पाहिलाय का?

कर्नाटकच्या ईशान्य भागात एका टेकडीवर वसलेला, Bidar Fort हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला आहे. उत्कृष्ट वास्तुकला, मोक्याचे स्थान आणि खोल ऐतिहासिक महत्त्व यासाठी ओळखला जाणारा, बिदर किल्ला इतिहासप्रेमी, वास्तुकलाप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शतकानुशतके काळाच्या कसोटीवर उभा असलेला हा किल्ला मध्ययुगीन दख्खन स्थापत्यकलेची भव्यता आणि एकेकाळी या प्रदेशावर राज्य करणाऱ्या … Read more

Daulatabad Fort – भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली चमत्कार, देवांचा किल्ला

महाराष्ट्रातील शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेला, Daulatabad Fort हा भारताच्या समृद्ध स्थापत्य आणि लष्करी वारशाचा दाखला आहे. “अभेद्य किल्ला” किंवा “देवांचा किल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौलताबादने शतकानुशतके इतिहासकार, प्रवासी आणि वास्तुविशारदांना मोहित केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वायव्येस अंदाजे 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भव्यता, महत्त्वाकांक्षा आणि लवचिकतेची कथा सांगतो. दौलताबाद किल्ला त्याच्या अद्वितीय रचना आणि … Read more

Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्‍या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more

Vasai Fort – मराठ्यांनी अस पळवून लावलं पोर्तुगीजांना, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला

डोंगरदऱ्यांमध्ये असणारे गड पाहण्यासाठी दर शनिवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई गर्दी करते. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गडांना भेट दिल्यावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आल्याचा भास होतो. शिवरायांनी आपल्या दुरदृष्टीने गनीमांचा काटा काढण्यासाठी अशा अनेक गडांची सह्याद्रीच्या कुशीत निर्मिती केली. मात्र, याबरोबर समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सु्द्धा त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या विचारांनी … Read more

Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more