Pahalgam Terror Attack – कश्मीर रडवतंय; 1990 पासून आत्तापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारी आकडेवारी
Pahalgam Terror Attack निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक जम्मू आणि कश्मिरमध्ये फिरण्यासाठी येत असतात. भारतातूनच नाही तर, जगभरातील नागरिकांची मोठी वर्दळ कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये पहायला मिळते. परंतु पाकिस्तानला खेटून असलेला हा प्रदेश वेळोवेळी दहशतवादी हल्ल्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये या प्रदेशातील हिंसक हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. … Read more