Wai News – टाळ मृदुंगाच्या गजरात वयगावकरांनी साजरा केला दत्त जयंती सोहळा, आज रंगणार खेळ पैठणीचा

वाई (Wai News) तालुक्यातील मौजे वयगांव गावामध्ये गुरुवारी (4 डिसेंबर 2025) दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती सोहळा पार पडला. दत्त जयंतीनिमीत्त मोठ्या संख्येने वयगांवकरांनी हजेरी लावली होती. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने गावाबाहेर असलेला तरूण दत्त जयंतीनिमित्त वयगांवमध्ये दाखल झाला. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस प्रवचन, किर्तन आणि भजनाच्या तालावर दत्तभक्तांनी मनमुराद आनंद … Read more

Datta Jayanti History – दत्त जयंतीचा इतिहास आणि दत्तात्रेयांचा मुख्य संदेश; काय आहे ‘गुरूतत्व’?

  दत्त दत्त दत्ताची गाय… श्री गुरुदेव दत्त (Datta Jayanti History) आणि गौमाता यांचा सुरेख संगम असणारे हे वाक्य कानावर पडताच मनतृप्त झाल्याचा भाव आपसूकच मनामध्ये येतो. दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक दत्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप असलेल्या श्री गुरुदेव दत्तांची जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण … Read more

Pratapgad Fort – दिव्यांच्या प्रकाशात तरुणांची कल्पनाशक्ती, चला किल्ले प्रतापगड पाहूया

प्रतापगड (Pratapgad Fort) म्हणजे अफजलखानाचा वध आणि आदिलशाहीला घडलेली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋतेस 13 किमी. च्या अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात प्रतापगड वसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि प्रतापगड स्वराज्यात दाखल झाला. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली होती. त्याचबरोबर … Read more

Torna Fort – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले तोरणा पाहूया

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा (Torna Fort). इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्याच्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले.  सातारा जिल्ह्यातील … Read more

Diwali 2025 – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले सिंधुदुर्ग पाहूया

दीपावली (Diwali 2025 ) म्हटलं की महाराष्ट्रातल्या मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. ग्रामीण भागांमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक किल्ला आजही बनवला जातो. परंतू मुंबईमध्ये जागे अभावी प्रत्येक घरामध्ये किल्ला उभा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन एकाच ठिकाणी भव्य दिव्य किल्ला उभा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला हा … Read more

Fort Making Competition – वयगांवमध्ये शिवस्मृतींना उजाळा देणारी भव्य दिव्य किल्ला बांधणी स्पर्धा

वाई तालुक्यातील वयगांव गावामध्ये श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने “किल्ला बांधणी स्पर्धा 2025” (Fort Making Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इच्छूक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची सुवर्ण संधी आहे. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात … Read more

Ravan Puja – रावणाचं दहन नाही तर पूजा केली जाते; गावाची 300 वर्षांपूर्वीची परंपरा, अख्यायिका वाचून तुम्हीही थक्क व्हालं

विजयादशमी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला. त्यामुळे देशभरात रावणाचे पुतेळ उभारून त्यांच दहन केलं जातं. मोठ्या संख्येने नागरीक रावणांच दहण पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात. एकीकडे देशभरात रावणाचं दहन केलं जातं, तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची (Ravan Puja) चक्क भक्तिभावाने … Read more

Apta leaves – दसऱ्याला ‘सोनं’ म्हणून आपट्याचीच पानं का लुटतात? हिंदू धर्मातली पौराणिक कथा वाचलीच पाहिजे

विजयादशमी दसरा महाराष्ट्रासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त सोनं म्हणून आपट्याच्या पानांची (Apta leaves) लयलूट केली जाते. एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या जातात, तसेच आपट्याच पान दिल्यानंतर त्याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात एकमेकांना आलिंगन देत ‘राम-राम’ म्हणत सोनं लुटलं जातं. पण आपट्याचीच पानं का दिली जातात? काय आहे … Read more

Diwali 2025 Maharashtra – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून भाऊबीज भेट, 40.61 कोटींचा निधी मंजूर

दिवाळीचे (Diwali 2025 Maharashtra) औचित्य साधत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तशी घोषणा केली असून 40.61 कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाची सुरुवात अंगणावडीमधून होते. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी … Read more

Navratri 2025 – भक्तांसाठी ST महामंडळाची झकास योजना, साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन घेता येणार; जाणून घ्या सविस्तर

सोमवारी (22 सप्टेंबर 2025) नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांसह सर्वांचीच सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व देवींची मंदिरे भक्तांनी फुलून निघणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वेळ आणि पैशांची गणित जुळवताना सामान्यांची तारांबळ उडते. यासाठीच आता … Read more

error: Content is protected !!