Satara News – ‘आई असती तर…’ चिठ्ठीतून उमटली वेदना, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय; सर्वच हळहळले

आई-वडिलांची सेवा आणि काळजी वेळेत घेतली नाही, तर त्याची जाणीव उशिरा होऊन आयुष्यभर वेदना देऊ शकते, याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण साताऱ्यात (Satara News) समोर आलं आहे. आई जिवंत असताना तिची योग्य काळजी घेतली नाही, या खंतितून एका २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचा सूरज सुबारे हा लहानपणीच वडिलांना मुकला … Read more

Navi Mumbai News – महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्रच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; ३० उद्योजिकांचा सन्मान

नवी मुंबईतील (Navi Mumbai News) महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ऐरोली येथील संत सावता माळी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास विविध परिसरातील सुमारे २५० महिला आणि संस्थेचे ६२ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई महानगरपालिकाच्या महापौर सौ. सुजाता … Read more

Weather Update Marathi – वादळी पाऊस-गारपीटीचा इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय खबरदारी घ्यावी? वाचा…

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची (Weather Update Marathi) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये जाणवू शकतो. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान हवामान अधिक अस्थिर होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट … Read more

Social Media Rules – सोशल मीडियाचा बेलगाम वापर थांबणार? सरकारची हालचाल सुरू

सोशल मीडियावर (Social Media Rules) कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्याच्या वापरावर काही निर्बंध आणण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या संदर्भात कायद्यात बदल किंवा नवीन तरतुदी करण्याची गरज आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. समितीच्या … Read more

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan – अमेरिकेन खासदाराच्या साहित्यकृतीचे होणार प्रकाशन, आंतरराष्ट्रीय पटलावर सातारा झळकणार!

साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) वारे वाहू लागले आहेत. आज पासून (1 जानेवारी 2026) साहिस्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. जवळपास 32 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर सुद्धा सातारा जिल्हा अभिमानाने झळकणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये अमेरिकन … Read more

Mangrove Forest – मुंबईच्या किनार्‍याचे रक्षण करणारी खारफुटी तोडून विदर्भात झाडे लावून मुंबईचे रक्षण कसे होणार? हा Video पाहाच

मुंबईत रस्त्यासाठी 14,000 खारफुटीची झाडे तोडली जात आहेत. नियम असा आहे की एका झाडाच्या बदल्यात 5 झाडे लावायची, पण गंमत म्हणजे ही खारफुटी तोडून त्याची भरपाई म्हणून चंद्रपुरात झाडे लावली जाणार आहेत. मुंबईच्या किनाऱ्याचे रक्षण करणारी खारफुटी तोडून विदर्भात झाडे लावून मुंबईचे रक्षण कसे होणार? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. nisargamitra_farm या इन्स्टाग्रावर चॅनलवर … Read more

Side Effects of Junk Food – फास्ट फूडचे अतिसेवन; आतड्यांना छिद्र अन् मुलीचा जीव गेला; मुलांसह पालकांनी धडा घ्यावा

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या या धावपळीच्या जीवनशैलीत फास्ट फूड (Side Effects of Junk Food ) हा जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तेलकट, अनहायजेनिक पदार्थांवर सर्रास ताव मारला जातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही तुमचं आयूष्य कमी करण्यात पुढाकार घेत आहात. हल्ली बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत जाताना टिफीनमध्ये सुद्धा … Read more

Period Blood Trend – मासीक पाळीचं रक्त चेहऱ्याला लावण्याचा ट्रेंड! त्वचेसाठी चांगलं आहे का वाईट?

सोशल मीडिया म्हणजे विविध ट्रेंडचा सुळसुळाट. कधी कोणता व्हिडीओ, फोटो किंवा एखादा ट्रेंड व्हायरल होईल याचा भरवसा नाही. दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ अपलोड होतात. यातल्याच एखाद्या व्हिडीओचा ट्रेंड तयार होतो आणि सर्वजण लाईक आणि फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात ट्रेंड फॉलो करतात. असाच एक मासिक पाळीचं (Period Blood Trend) रक्त चेहऱ्याला लावण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल … Read more

Supreme Court News – भटक्या कुत्र्यांना खायला द्याल तर गोत्यात यालं; स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर, दंडात्मक कारवाई होणार!

प्राण्यांमध्ये कुत्र्याला माणसाचा सगळ्याच चांगला मित्र म्हणून मानाच स्थान आहे. त्यामुळे कुत्रा पाळीव असो किंवा भटका श्वानप्रेमी त्याची आवर्जून काळजी घेतो, आणि त्याला खायला सुद्धा देतो. मात्र, आता भटक्या कुत्र्‍यांना खायला दिल्याच तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका … Read more

error: Content is protected !!