Satara Vishesh – साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली! पाहा Video

साताऱ्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच मुख्य आकर्षण असलेला जावळी तालुक्यातील कास तलाव (Kaas Lake) जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचबरोबर साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे महादरे व हत्ती हे दोन्ही तलाव सुद्धा ओसंडून वाहत आहेत. कास तलावामध्ये अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा असल्यामुळे सातारकारांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. साताऱ्यातील कास तलाव ओव्हरफ्लो!#satara #kaaslake #Maharashtra #medha pic.twitter.com/4zOVPAIGf2 — … Read more

Satara Vishesh – साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध, 19 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; कोणकोणत्या ठिकाणांचा आहे समावेश, वाचा…

पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात भटकण्याची ओढ लागते. मुंबई आणि पुण्याहून साताऱ्यातील (Satara Vishesh ) वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा पावसाळ्यात झपाट्याने वाढ होते. परंतु या अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दु:खद घटना सुद्धा घडतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे 20 जून पासून 19 ऑगस्टपर्यंत बंद … Read more

Wai Vishesh – सुरूर-वाई रस्ता 15 ऑगस्टपर्यंत बदं, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार; परिपत्रक जारी

पावसाळ्यात मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याहून येणारे पर्यटक सुरूर-वाईमार्गे (Wai Vishesh) पांचगणी आणि महाबळेश्वरला जातात. परंतु आता त्यांना वाईला जाण्यासाठी पर्याची मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वाई-सुरूर मार्गावर रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुरुरहून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी तसे परिपत्रक जारी केलं आहे. Wai Satara – … Read more

Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…

सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णामाईच्या तीरावर वसलेला वाई (Wai Farming ) तालुका. ऊस, भात, घेवडा, हळद, विविध प्रकारच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, आंबा या पारंपरिक फळ भाज्यांच उत्पादन वाईमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात. नुकताच सफरचंद लागवडीचा प्रयोग सुद्धा वाईमध्ये यशस्वी झाला आहे. वाईला समशीतोष्ण हवामान, सुपीक माती आणि चागंल्या पावसाचा फायदा होतो. त्यामुळे शेतीसाठी आणि फळलागवडीसाठी त्याचा चांगला … Read more

Snake Bite Precautions – साताऱ्यात घोणस चावल्याने महिलेचा मृत्यू, सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ काय केलं पाहिजे? वाचा…

सातारा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली असून एका 45 वर्षीय महिलेचा घोणस साप चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात विषारी सापांमध्ये (Snake Bite Precautions) घोणस सापाचा समावेश केला जातो. साप विषारी आणि धोकादायक असले तरी साप हे परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये कीटकांवर नियंत्रन ठेवण्याच महत्त्वाच काम सापांच्या माध्यमातून होतं. परंतु साप … Read more

Apple Farming In Wai – वाई तालुक्यात फुलली सफरचंदाची बाग, पसरणीच्या बापूराव भिलारेंनी करून दाखवलं; इतर शेतकऱ्यांनी काय बोध घ्यावा? वाचा…

रसाळ आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेली सफरचंद म्हटलं की जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही थंड हवेची ठिकाण आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यामुळे या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी होणं म्हणजे दुग्धशर्कारा योगच. सफरचंदाच्या उत्पादनात या दोन राज्यांच वर्चस्व आहे. परंतु आता याच वर्चस्वाला भेदण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. … Read more

Satara Vishesh – वाईच्या दत्तात्रय पिसाळ यांची तत्परता, मुंबईहून साताऱ्याला चालत निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सरसावले

Satara Vishesh पोलीस म्हटलं की, सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कारण पोलिसांनी धमकावल्याचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून सामान्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. याचा अर्थ सर्वच पोलीस तसे आहेत, असा होत नाही. याच खाकी वर्दीत माणूसकीच्या नात्याने सामान्यांशी प्रेमाने वागणारे पोलिसही आहेत. यांचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, … Read more

Satara Rain Update – साताऱ्यातील 45 गावांना दरड कोसळण्याचा धोका, वेळीच सावध व्हा; वाचा…

Satara Rain Update अवकळी पावसाच्या सोबतीने मान्सूनही वेळेपूर्पीच महाराष्ट्रात दाखल झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दुष्काळी भागांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. कोरड्या पडेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली, घरात पाणी शिरलं, शेतीचं नुकसान झालं तर काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या. जून महिना सुरू होण्याच्या आगोदरच पावसाने धुडगूस घातल्याने ग्रामीण … Read more

Satara Rain Update – सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस: नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? वाचा…

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच अडचणीत सापडले आहेत. माण, फलटण, वाई आणि खटाव सारख्या तालुक्यांमध्ये असामान्यपणे मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचले, पिकांचे नुकसान झाले, पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आणि डोंगराळ भागात भूस्खलना सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण … Read more

Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यातील माण आणि फलटण हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. पावसाचां प्रमाण कमी असल्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पंरतु गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा या भागांवर प्रसन्न झाल्याचे चित्र आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंक गेल्यामुळे अक्षरश: पूर आल्याची परिस्थिती या तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे.  दुष्काळाच्या पट्ट्यात वादळ … Read more

error: Content is protected !!