AAI Yojana – ‘आई’ पर्यटनाला देणार चालना! मिळणार 15 लाखांपर्यंतचे विनातारण आणि बिनव्याची कर्ज; वाचा सविस्तर…

निसर्ग संपन्न महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटनाच्या जोडीने महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून ‘आई’ (AAI Yojana) योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना विनातारण व बिनव्याजी स्वरुपाचे कर्ज दिले जाणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असून 15 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मदत महिलांना मिळणार आहे. ही … Read more

Mahatma Phule Jan Arogya Yojana आणि Ayushman Bharat Card; दोन्ही योजनांचा लाभ एकाच कार्डवर, 5 लाखांपर्यंतचे आरोग्य कवच

कोरोना महामारीनंतर नागरिकांच्या आरोग्यामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वंनाच याचा फटका बसला असून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती यामध्ये गमावल्या आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सुद्धा सामान्यांना सहन करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये माणुसही वाचत नाही आणि कर्जाचा बोजा सुद्धा … Read more

Drone Pilot Training – राज्य सरकारचा उपक्रम; मोफत ड्रोन पायलट होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या अभ्यासक्रम आणि पात्रता

सध्याचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे. पैसे कमवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ज्याच्याकडे कला आहे, त्याला या क्षेत्रात मरण नाही. व्हिडीओच्या माध्यमातून आपली कला सर्वदूर पोहोचवण्याच साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जात आहे. मोबाईल, कॅमेरा आणि आता ड्रोनच्या (Drone Pilot Training) मदतीने तरुण आपली कला सादर करतना दिसत आहे. ड्रोनमुळे … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांची धावपळ थांबणार; गावाजवळच्या CSC केंद्रांवर मिळणार माफक दरात सेवा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता महामंडळाच्या (Annasaheb Patil Economically Backward Development Corporation ) विविध योजनांचा लाभ CSC केंद्रामध्ये घेता येणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आणि CSC सोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या वेळेची आणि … Read more

PM Vidyalaxmi Scheme – उच्च शिक्षणासाठी सरकार देणार कर्जावर व्याज सवलत, टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी

श्रीमंत असो अथवा गरीब शिक्षण हे सर्वांसाठीच गरेजचं आहे. शिक्षणाच्या जोरावर गरिबीच्या चिखलातून श्रीमंतीच्या सोफ्यावर बसण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने आहे. योग्य शिक्षण घेतल्यामुळे अनेकांनी आपल्या गरिबीवर मात केल्याची अनेक उदाहरणे तुम्ही सुद्धा पाहिली असतील. श्रीमंताच्या घरात जन्मलेल्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक चणचण अजिबात भासत नाही. पैशांच्या जोरावर पाहिजे त्या ठिकाणी आणि … Read more

Student Police Experiential learning Programme – पोलिसांसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार, कोण आहे पात्र? कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर…

देशातला प्रत्येक विद्यार्थी आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतो. पोलीस, आर्मी, वायुदल अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करून देशसेवा करण्यासाठी लाखो मुलांचा संघर्ष सुरू असतो. यासाठी वर्षोंवर्षे मुलं मेहनत घेतात. काहींना यात यश मिळत तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. असं असलं तरी मनात असणारी देशसेवेची भावना काही केल्या जात नाही. तर हीच … Read more

PM-KMY – शेतकऱ्यांना मिळणार 36 हजारांची पेन्शन! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर…

PM-KMY शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. शेतकरी हा आपल्या अन्नाचा खरा निर्माता आहे. शेती हा त्याचा व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून तो आपल्या शेतात पिके उगवतो, पावसावर आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून राहतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत मेहनत करत तो धान्य, फळे, भाजीपाला, कडधान्ये पिकवतो, जे आपल्या ताटात पोहोचते. मात्र सध्या त्याच्या कष्टाला फारसा … Read more

Umed Abhiyan – व्यवसायासाठी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, कोणती आहे सरकारची बेस्ट योजना; वाचा सविस्तर

राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना तयार करत आहे. 2011 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ (Umed Abhiyan) या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले … Read more

Mahila Samriddhi Yojana – ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळणार! कसा होणार फायदा? वाचा…

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे देशाच्या समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांच्या हाताखाली पुरुष काम करत आहेत. बऱ्याच महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादित केलं आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत आजही ग्रामीण भागातील महिला काही प्रमाणात पिछाडीवर आहेत. पुरेशा माहितीचा … Read more

Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more

error: Content is protected !!