PM Vidyalaxmi Scheme – उच्च शिक्षणासाठी सरकार देणार कर्जावर व्याज सवलत, टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी

श्रीमंत असो अथवा गरीब शिक्षण हे सर्वांसाठीच गरेजचं आहे. शिक्षणाच्या जोरावर गरिबीच्या चिखलातून श्रीमंतीच्या सोफ्यावर बसण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने आहे. योग्य शिक्षण घेतल्यामुळे अनेकांनी आपल्या गरिबीवर मात केल्याची अनेक उदाहरणे तुम्ही सुद्धा पाहिली असतील. श्रीमंताच्या घरात जन्मलेल्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक चणचण अजिबात भासत नाही. पैशांच्या जोरावर पाहिजे त्या ठिकाणी आणि … Read more

Student Police Experiential learning Programme – पोलिसांसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार, कोण आहे पात्र? कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर…

देशातला प्रत्येक विद्यार्थी आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतो. पोलीस, आर्मी, वायुदल अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करून देशसेवा करण्यासाठी लाखो मुलांचा संघर्ष सुरू असतो. यासाठी वर्षोंवर्षे मुलं मेहनत घेतात. काहींना यात यश मिळत तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. असं असलं तरी मनात असणारी देशसेवेची भावना काही केल्या जात नाही. तर हीच … Read more

PM-KMY – शेतकऱ्यांना मिळणार 36 हजारांची पेन्शन! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर…

PM-KMY शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. शेतकरी हा आपल्या अन्नाचा खरा निर्माता आहे. शेती हा त्याचा व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून तो आपल्या शेतात पिके उगवतो, पावसावर आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून राहतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत मेहनत करत तो धान्य, फळे, भाजीपाला, कडधान्ये पिकवतो, जे आपल्या ताटात पोहोचते. मात्र सध्या त्याच्या कष्टाला फारसा … Read more

Umed Abhiyan – व्यवसायासाठी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, कोणती आहे सरकारची बेस्ट योजना; वाचा सविस्तर

राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना तयार करत आहे. 2011 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ (Umed Abhiyan) या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले … Read more

Mahila Samriddhi Yojana – ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळणार! कसा होणार फायदा? वाचा…

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे देशाच्या समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांच्या हाताखाली पुरुष काम करत आहेत. बऱ्याच महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादित केलं आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत आजही ग्रामीण भागातील महिला काही प्रमाणात पिछाडीवर आहेत. पुरेशा माहितीचा … Read more

Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more

What is Ayushman Bharat Yojana – सरकारची आरोग्य योजना, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! कोणाला होणार फायदा? वाचा…

सध्याच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे.अन्न, औषधं, आरोग्य सेवा, प्रवास आणि जीवनावश्यक गोष्टींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. याच गोष्टी लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना (What is Ayushman Bharat Yojana ) सुरू … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे

कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Read more

ELI Scheme – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांची होणार दणक्यात सुरुवात! मिळणार 15 हजार रुपये, EPFO च्या योजनेला सुरुवात

तुम्ही सुद्धा फ्रेशर्स आहात आणि नुकतेच जॉबला लागला आहात का? मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता EPFO तर्फे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15000 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ELI Scheme जाहीर केली होती. त्यानंतर 1 जुलै रोजी ELI म्हणजेच “एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह योजने”ला मंजुरी देण्यात आली. ही … Read more