High Court News – खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू, 50 हजार ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार! उच्च न्यायालय

चांगल्या आणि खड्डेमुक्त रस्त्यांनी प्रवास करायला सर्वांनाच आवडतं. तसेच तो प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क सुद्धा आहे. परंतू सध्याच्या घडीला नागरिकांच्या मुलभूत अधिकारचं धोक्यात आला आहे. भारतामध्ये दररोज अनेक नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू होत आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. खड्ड्यामुळे अपघात झालेल्या पीडितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले … Read more

error: Content is protected !!