Osamu Suzuki – मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करणारा अवलिया हरपला

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मारूती सुझुकीच्या गाड्यांना पसंती दिली जाते. 90 च्या दशकात मारूती 800 या गाडीने जो काही धुमाकूळ घातला होता. त्याला तोड नाही. मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांनी ही गाडी खरेदी करत आपले चार चाकी घेण्याचे स्वप्न साकार केले. मारुती सुझूकीच्या गाड्यांमुळे मध्यमवर्गीयांचे चार चाकीत बसण्याचे स्वप्न साकार झाले. सध्याच्या घडीला मध्यमवर्गीयांच्या सर्वाधिक पसंतीची गाडी म्हणजे … Read more

Dr. Manmohan Singh यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय

भारताचे माजी पंतप्रधान Dr. Manmohan Singh यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. एक सच्चा राजकारणी हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा ‘असरादर सरदार’  त्यांची ओळख आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त केली जात आहे. 2004 साली देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी … Read more

2024 या वर्षात ‘या’ अव्वल खेळाडूंनी घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, जाणून घ्या एका क्लिकवर

International cricketers who retired in 2024 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्ष 2024 मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करत क्रिकेटला अखेरचा राम राम केला. भारतातील अनेक छोट्या मोठ्या खेळाडूंचा या यादीमध्ये समावेश आहे. त्याच बरोबर जगभरातील अनेक दिग्गज चाहत्यांच्या मनावर अधिराज्या गाजवलेल्या खेळाडूंसाठी हे वर्ष अखेरचे ठरले. या सर्वच खेळाडूंनी आपापल्या देशाकडून खेळताना लौकिकाला साजेशी कामगिरी करत … Read more

Accidents in India – 2024 या वर्षात घडलेले भारतातील सर्वात भयंकर अपघात, अनेक लोकांनी गमवाला जीव

Accidents in India रस्ते, रेल्वे आणि औद्योगिक केंद्रांचे विस्तीर्ण जाळे असलेल्या भारतामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने अपघात होतात. या घटनांमुळे केवळ दुःखद जीवितहानी होत नाही तर अनेक कुटुंब बेघर होतात. काही कुटुंबाचा आधार नाहीसा होतो तर काही कुटुंब पूर्णपणे कोलमडून जाता. त्यामुळे कठोर सुरक्षा उपाय आणि सुधारणांची तातडीची गरज देखील अधोरेखित होते. 2024 हे वर्ष अपवाद … Read more

Bhairavgad Fort – अजस्त्र अभेद्य मोरोशीचा भैरवगड

मागच्या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. गगनाला भिडणारा चंदेरी दुरूनच आपल्याला आकर्षीत करतो. सुळक्या प्रमाणे त्या गडाची रचना आहे. चंदेरी पेक्षाही अवघड नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड चढाई असलेल्या गड कोणता असं कोणी विचारलं तर हमखास भैरवगड-मोरोशी/Bhairavgad Fort या गडाचा उल्लेख केला जातो. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असलेल्या डाईक रचनेनुसार या भैरवगडाची रचना आहे. … Read more

Chitradurga Fort – 18 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरांनी नटलेला चित्रदुर्ग किल्ला, शौर्य आणि अभियांत्रिकी तेजाचे स्मारक

कर्नाटकातील खडबडीत, दगडांनी पसरलेल्या टेकड्यांमध्ये वसलेला, Chitradurga Fort हा भारतीय इतिहास आणि स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. अभेद्य संरक्षण प्रणाली, क्लिष्ट रचना आणि पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला ज्यांनी बांधला आणि त्याची देखभाल केली त्यांच्या शौर्याचा आणि चातुर्याचा पुरावा आहे. चित्रकालदुर्ग किंवा “नयनरम्य दगडांचा किल्ला,” म्हणून ओळखली जाणारी ही भव्य वास्तू भेट देणाऱ्या सर्वांच्या कल्पनेच्या पलिकडे … Read more

Bidar Fort – दक्षिण भारतातील हा ऐतिहासिक चमत्कार तुम्ही पाहिलाय का?

कर्नाटकच्या ईशान्य भागात एका टेकडीवर वसलेला, Bidar Fort हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला आहे. उत्कृष्ट वास्तुकला, मोक्याचे स्थान आणि खोल ऐतिहासिक महत्त्व यासाठी ओळखला जाणारा, बिदर किल्ला इतिहासप्रेमी, वास्तुकलाप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शतकानुशतके काळाच्या कसोटीवर उभा असलेला हा किल्ला मध्ययुगीन दख्खन स्थापत्यकलेची भव्यता आणि एकेकाळी या प्रदेशावर राज्य करणाऱ्या … Read more

Ravichandran Ashwin – बुद्धिबळाच्या जोरावर फिरकीच जाळं पसरणारा अष्टपैलू खेळाडू, वाचा सविस्तर

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू Ravichandran Ashwin तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. ‘माझ्या मुलाचा अपमान करण्यात आला, अशी भावना अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी बोलून दाखवली. त्यामुळे अश्विनच्या निवृत्तीवरून अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे आता अश्विनलाच माहित. परंतु अश्विनने गोलंदाजीच्या सोबत फलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा टीम इंडियाला विजय मिळवून दिला … Read more

Ajoba Fort – लव-कुश यांचे जन्मस्थळ, का पडले आजोबा गड असे नाव? वाचा सविस्तर…

सह्याद्रीने महाराष्ट्रावर भरभरून प्रेम करत आला आहे. अनेक डोंगर रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. सातपुडा पर्वतरांग, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग महाराष्ट्रात पहायला मिळते. सर्व डोंगररांगा विविधतेने नटलेल्या असून प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच डोंगररांगांमध्ये नावाने आजोबा (Ajoba Fort) पण रुपाने कणखर असलेला गड बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये थाट मानेने उभा आहे. बालाघाटच्या डोंगर … Read more

Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Read more

error: Content is protected !!