Santaji Ghorpade – सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा, वाचा संपूर्ण इतिहास…

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारं मराठ्यांच वादळ म्हणजे Santaji Ghorpade. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळाजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गनिमी कावा (गुरिल्ला युद्धा) पद्धतीने दुष्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Mahimangad – माण तालुक्याचा अभिमान, साताऱ्याच्या संरक्षणासाठी शिवरायांनी महिमानगड ताब्यात घेतला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, … Read more

Indira Gandhi – भारताची आयर्न लेडी! इंदिरा गांधी यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान Indira Gandhi यांची झंझावाती कारकीर्द साऱ्या जगाला माहित आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना घेतले. तसेच काही वादग्रस्त निर्णयामुळे त्या काळात त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची एकूलती एक … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Pharmacy Course – बी. फार्मसी आणि डी. फार्मसी एकच आहे? वाचा सविस्तर…

Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. … Read more

Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Vijay Pawale – सांगली एक्सप्रेस! फलंदाजांचा कर्दनकाळ, डेल स्टेन ऑफ टेनिस क्रिकेट विजय पावले

सोलापूरच्या कुर्डूवाडीतून आलेला आणि God OF Tennis Cricket म्हणून प्रचलित असणारा कृष्णा सातपूते साऱ्या टेनिस विश्वाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे रत्न आज देशासह जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातून नावारुपाला आलेलं आणखी एख रत्न म्हणजे Vijay Pawale. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गूल करणारा विजय पावले सध्याच्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more