Morgiri Fort – चला किल्ले मोरगिरीकडे! लोणावळ्याच्या कुशीत असलेला एक सुंदर दुर्ग, वाचा संपूर्ण माहिती

पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी तिन्ही ऋतु सारखेच. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सह्याद्रीच सैर करण म्हणजे थेट स्वर्गात जाऊन पुन्हा माघारी येण्यासारखंच. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला जाण्याच्या विचारात आहात, पण कुठे जायंच हे समजत नाहीये. तर तुमच्यासाठी … Read more

Wai Accident – रात्री रिक्षा ओढ्यात कोसळली पण दुसऱ्या दिवशी माहिती पडलं, एकसरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकसरचे 37 वर्षीय रिक्षाचालक विशाल मुगुटराव कळंबे यांच ओढ्यात रिक्षा कोसळल्याने अपघाती निधन झालं आहे. वाईवरून एकसरला जात असताना सोमवारी (23 जून 2025) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी (24 जून 2025) सकाळी लक्षात आली. जेव्हा काही नागरिकांनी रिक्षा ओढ्यात पडेलली … Read more

How To Become a Cabin Crew Member – 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; करिअर, शैक्षणिक पात्रता आणि पगार किती मिळणार?

How To Become a Cabin Crew Member Cabin Crew Member हे प्रतिष्ठेच पण विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणार क्षेत्र आहे. वाणिज्य, कला, विज्ञान आणि इंजिनिअरिंग सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त कॅबिन क्रू सारख्या क्षेत्रांबद्दल विद्यार्थ्यांना आणि विशेष करून पालकांना माहिती नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन काहीसा संकुचित स्वरुपाचा आहे. परंतु ज्यांना फिरण्याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे … Read more

Mumbai Crime – दारूमुळे दोन मुलं अनाथ झाली; बेवड्या पतीने पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून केला

दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची अनेक प्रकरण तुम्ही पाहिली असतील. लहान मुलांचा सुद्धा या प्रकरणांमध्ये हकनाक जीव गेला आहे. आता मुंबईत (Mumbai Crime) असाच धक्कादायक प्रकार घडला असून दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका दारुड्या पतीने आणि दोन मुलांच्या बापाने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांसमोरच त्याने पत्नीची निर्घृण खून … Read more

Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी

महाराष्ट्र सरकारची Eklavya Scholarship 2024-25 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या कायदा, वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, कायदा आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. आणि आता जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत किंवा घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी … Read more

Black Wild Dog – साताऱ्यात आढळला दुर्मीळ काळा रानकुत्रा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले दर्शन; पाहा Video

फोटो - दिग्विजय पाटील

निसर्गाची मुक्त उधळन झालेल्या साताऱ्यात विविध प्राणी आणि पक्षांचा वावर आहे. दुर्मीळ पक्षांच्या प्रजाती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाहायला मिळतात. मात्र आता चक्क दुर्मीळ असा काळा रानकुत्रा (Black wild dog) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आला आहे. कराड तालुक्यातील दिग्विजय पाटील हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एका गावामध्ये फिरण्यासाठी गेले असता त्यांना या दुर्मिळ काळ्या रानकुत्र्याचे दर्शन झाले. … Read more

Cyber Security Jobs – काळाची गरज असणार क्षेत्र, सायबर सुरक्षेमध्ये कोणकोणत्या नोकऱ्यांचा समावेश आहे? वाचा…

साबर गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये दुप्पट वेगाने वाढ झाली आहे. त्यामुले महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील माहिती चुकीच्या लोकांच्या हाती लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सायबर हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने संवेदनशील माहितीत घुसखोरी करणे, ती माहिती बदलण किंवा नष्ट करणे या गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर रॅन्समवेअरद्वारे पैसे उकळले जातात. या सर्व गोष्टींचा विचार करता भविष्यात या क्षेत्रामध्ये तरुणांना … Read more

Wai Vishesh – वयगांवच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध, स्वच्छ व थंड पाणी; दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वाई (Wai Vishesh) तालुक्यातील वयगांव या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध, स्वच्छ व थंडगार पिण्याचे पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीचा मान ठेवत पुण्यातील दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेला वॉटर प्युरिफायर देण्यात आला आहे.   पावसाळा सुरू झाला की दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे एकूणच … Read more

Pandharpur Wari 2025 – गजर हरिनामाचा! श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाची एकदिवसीय पायवारी

श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एकदिवसीय पायवारीचे आयोजन करण्यात आलं होतं. दैनंदिन कामाच्या व्यापातून उसंत घेत एक दिवस सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने वारकरी पुणे ते सासवड पायवारीमध्ये सहभागी झाले.  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या एकदिवसीय पायवारीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आलेल्या दिंडी क्रमांक 31 मध्ये … Read more

Marathi Language – महाराष्ट्रात हिंदी भाषा का महत्त्वाची नाही; समजून घ्या सोप्या शब्दांत

राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरातून राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. पाचवी पासून हिंदी शिकवली जात असताना, पहिलीपासून हिंदी शिकवण्याची गरज काय? उत्तर भारतीयांची भाषा आम्ही का शिकायची? मराठी (Marathi Language) भाषेला डावलण्याचा हा डाव आहे? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार महाराष्ट्रातील जनता करत … Read more