Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…

सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड थाट मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या … Read more

Panhala fort – जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून मुक्त झाले, वाचा संपूर्ण इतिहास…

पन्हाळगडाचा इतिहास (Panhala Fort Information in Marathi)  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Panhala Fort. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना अधिक … Read more