Success Story – पालावरचा बिरदेव अधिकारी झाला; मेंढपाळाच्या मुलान करुन दाखवलं, कागल तालुक्याचा पहिला IPS

जिद्द, चिकाटी, मेहनत, कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धपा डोणे यांनी IPS पदाला गवसणी (Success Story) घातली आहे. दरवर्षी लाखो तरुण भारतातली सर्वात कठीण केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देतात. परंतु काहीच विद्यार्थी यशस्वी होतात. याच यशस्वी तरुणांमध्ये आज बिरदेवच नावं अभिमानाने घेतलं जात आहे. वडील दहावी पास … Read more

Pahalgam Terror Attack – भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता भारत सरका अ‍ॅक्शन मोडमद्ये आलं आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हल्ला होताच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते पहलगाममध्ये पोहोचले आहेत. दहशतवादी हल्ला अत्यंत भयावह स्वरुपाचा होता. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच देशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला … Read more

Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्या कोणी घडवून आणला? कोणत्या दहशतवादी संघटना आजही कश्मीरमध्ये कार्यरत आहेत

जम्मू आणि कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले पहलगाम (Pahalgam Terror Attack) हे ठिकाण दहशतवादी हल्ल्यामुळे हादरून गेले आहे. या हल्ल्याचे झटके भारतासह जगभरातील देशांना बसले आहेत. पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण एका क्षणात कुप्रसिद्ध झालं. या दहशतवादी हल्ल्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद, सहभागी गट आणि … Read more

Pahalgam Terror Attack – कश्मीर रडवतंय; 1990 पासून आत्तापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारी आकडेवारी

Pahalgam Terror Attack निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक जम्मू आणि कश्मिरमध्ये फिरण्यासाठी येत असतात. भारतातूनच नाही तर, जगभरातील नागरिकांची मोठी वर्दळ कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये पहायला मिळते. परंतु पाकिस्तानला खेटून असलेला हा प्रदेश वेळोवेळी दहशतवादी हल्ल्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये या प्रदेशातील हिंसक हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. … Read more

Pahalgam Terror Attack – 12 एप्रिलला लग्न झालं आणि 10 दिवसात…; दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडेलेल्या नागरिकांची करुण कहानी, वाचा…

22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack ) या निसर्गरम्य प्रदेशात आयुष्याचे काही दिवस आनंदात घालवण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. धर्म विचारून हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आले. या क्रूर हल्ल्यामध्ये कोणी आपला नवरा गमावला, कोणी वडील तर कोणी आपला भाऊ गमावला आहे. नुकतेच … Read more

Helmet – 70 हजारांच हेल्मेट डोक्यावर असूनही तरुणाचा जीव गेला, तुम्ही मृत्यूला आमंत्रण देताय; वाचा…

कोल्हापूरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास रेडकर यांचा एकुलता एक मुलगा सिद्धेश विलास रेडकर (23) याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावर 70 हजारांचे अत्याधुनिक Helmet असूनही तरुणाचा जीव गेला. आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशची बाईक धडक बसली. हा अपघात इतका भयंकर … Read more

Is Hindi National Language of India – आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही – राज ठाकरे; हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? वाचा…

Is Hindi National Language of India हिंदीविरुद्ध इतर भाषा असा जो काही गेल्या महिन्यांपासून वाद सुरू आहे, तो आता वाढत चालला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा हिंदी भाषेला जोरदार विरोध केला जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध केला आहे.  प्रत्येक भाषा ही सुंदरच असते … Read more

Electrical Safety Rules – दिलीप गोळे यांचा शॉक लागून मृत्यू; महाराष्ट्र सरकार मदत करणार का? वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदे, वाचा…

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी गावचे सुपूत्र दिलीप विठ्ठल गोळे यांचा काही दिवसांपूर्वी बलकवडी येथे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. महावितरणमध्ये (electrical safety rules) कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे दिलीप गोळे मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर भागावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वी … Read more

Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Read more

Best Books For Women – महिलांनी आवर्जून वाचली पाहिजेत अशी पुस्तकं, जाणून घ्या एका क्लिकवर.

पुस्तकं (Best Books For Women) म्हणजे भावना व्यक्त करण्याचं आणि एखाद्याच्या भावना जाणून घेण्याचं सर्वोत्तम साधन होयं. यशोगाथा, संघर्ष, प्रेरणादायी प्रवास अशा अनेक स्वरुपाची पुस्तक बाजारात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. प्रत्येकाची पुस्तकं वाचण्याची आवडं वेगवेगळी असू शकते. परंतु या ब्लॉगमध्ये आपण प्रत्येक महिलेने एकदा तरी वाचायला हवीत अशा पुस्तकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही फक्त … Read more

error: Content is protected !!