Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more

भाऊ मी तुला आता राखी बांधू शकणार नाही… सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने जीवन संपवलं

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिण-भाऊ एकमेकांशी कितीही भांडले तरी रक्षाबंधनच्या दिवशी अगदी हक्काने बहिण भावाला राखी बांधतेच आणि भाऊ सुद्धा राखी बांधून घेतो. अवघ्या काही दिवसांवर बहिण भावाच्या नात्याला आकार देणारा हा सण आला आहे. देशभरात उत्साहात हा सण साजरा केला जाईल. परंतु एक बहिण मात्र या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी … Read more

Mahawarasa Award – गडांच संवर्धन करणाऱ्यांना मिळणार विशेष पुरस्कार; राज्य शासन तीन लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविणार, जाणून घ्या निकष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड थाटात उभे आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून गडांची डागडुजी केली जात आहे. दर रविवारी वेळात वेळ काढून तरुण मंडळी गडांच संवर्धन करण्यासाठी झटत आहे. यासाठी त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या प्रेमापोटी दिवस रात्र ही … Read more

What is Ayushman Bharat Yojana – सरकारची आरोग्य योजना, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! कोणाला होणार फायदा? वाचा…

सध्याच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे.अन्न, औषधं, आरोग्य सेवा, प्रवास आणि जीवनावश्यक गोष्टींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. याच गोष्टी लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना (What is Ayushman Bharat Yojana ) सुरू … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे

कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Read more

land law – जागा खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! जाणून घ्या आपला हक्क आणि कायदा

जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी … Read more

Nag Panchami Story in Marathi – नागिणीच्या पिल्लांना नांगराचा फाळ लागला अन्… नागपंचमीची कथा तुम्हाला माहित आहे का?

Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.  पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती … Read more

Satara Crime – काय म्हणावं या मानसिकतेला; अपहरण केलं, तोंडावर लघुशंका आणि बेदम मारहाण

Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली … Read more

Baramati Accident – अशी वेळ कोणावरही येऊ नये; भयंकर अपघातात कुटुंबातील तीन पिढ्यांचा करूण अंत, दोन चिमुरड्यांनीही गमावले प्राण

Baramati Accident अपघातांच्या मन सुन्न करणाऱ्या घटना वाचण्यात आल्या की काळीज पिळवटून निघतं. अपघात होऊन संबंधित चालकाला शिक्षा होते. परंतु त्याच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याचं काय? पुण्यातील बारामतीमध्ये झालेल्या एका अपघाताने सर्वांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 24 तासांत आनंदात असणारं कुटूंब पूर्त कोलमडून गेलं आहे. अपघातात पोटचा मुलगा गमावला, दोन नातींचा रुग्णालयात … Read more

Shravan Somwar – राजगिऱ्याची पुरी ते शिंगाड्याचे थालीपीठ; झटपट बनवता येथील असे उपवासाचे पदार्थ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत … Read more