घरमालक-भाडेकरू वादावर पडदा पडणार! New Rent Agreement 2025 अन् 5 हजारांच्या दंडाची तरतूद, वाचा…

मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी नव्याने सुरुवात करायची म्हणजे हक्काच घर पाहिजेच. परंतू अनेकांना सुरवातीला नवीन घर घेणं शक्य होत नाही, त्यामुळे भाड्याने तात्पुरत्या स्वरुपात निवारा शोधला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये भाड्याने राहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच घरमालक आणि भाडेकरू हा वाद सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. आता या सर्व वादाला कुठेतरी … Read more

Palak Muchhal Biography – शहीद जवानांच्या कुटुंबासाठी निधी ते 3800 हून अधिक चिमुकल्यांची हृदय शस्त्रक्रिया; प्रसिद्ध गायिकेचं समाजकार्य

‘Beauty With Brain’ हा शब्द फार कमी ऐकायला मिळतो. कारण या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं. अशा काही ठराविक व्यक्तीच या जगामध्ये आहेत. ज्या दिसायला सुंदर तर आहेतच, पण त्यांचे काम त्याहूनही सुंदर आहे. याच पंक्तीमध्ये आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने (Palak Muchhal Biography) आपल्या नावाची नोंद केली आहे. पलक … Read more

Sunny Fulmali Success Story – झोपडी ते सुवर्णपदक! वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात; मुलाने भारताची मान अभिमाने उंचावली

परिस्थितीला झुकवण्याची क्षमता ठेवणारे अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीत घडले आणि आजही घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राची माती पवित्र झाली आहे. याच पवित्र मातीमध्ये पुण्यातील 17 वर्षीय कुस्तीपटू सनी फुलमाळी (Sunny Fulmali Success Story) याने इतिहास घडवला आहे. रहायला घर नाही, वडील नंदीबैल घेऊन घरोघरी जात … Read more

Municipal Councils and Nagar Panchayat Election – आपला उमेदवार कसा असावा? ‘या’ 7 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का?

नगरपंयात आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे. त्यामुळे हा नोव्हेंबर महिना पूर्णपणे निवडणुकीच्या धामधुमीत जाणार असून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी उमेदवारांची चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सर्व गडबडीत उमेदवार कोणता निवडायचा, मतदान करतान वोट … Read more

What Is Nagar Panchayat – नगरपंचायत म्हणजे काय? सातारा जिल्ह्यात किती नगरपंचायती आहेत?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले की नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका या नावांची जोरदार चर्चा होते. परंतु आजही अनेकांना या नावांमागचा नेमका अर्थ उमगत नाही. नगरपंचायत आणि नगरपरिषद या नावांमध्ये अनेकांची त्रेधातिरपीट होते. शाळेत असताना या सर्व गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या होत्या. परंतु कालांतराने याचा आपल्याला विसर पडत गेला. त्यामुळे आजही बऱ्याच जणांचा या नावांमध्ये … Read more

What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व

पंचायत समिती (What Is Panchayat Samiti) निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तत्पूर्वी एक जागरूक मतदार म्हणून पंचायत समिती म्हणजे काय? पंचायत समितीचा इतिहास काय आहे? पंचायत समितीची रचना कशी आहे? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. फक्त पंचायत समिती सदस्य निवडणून दिला म्हणजे झालं, असं नाही. … Read more

Satara Crime – खासदार, पीए, पोलीस अधिकारी आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय; महिला डॉक्टरनं जीवन संपवलं की व्यवस्थेने खून केला?

सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. ज्या पोलिसांना जनतेचे सेवक मानलं जातं त्याच पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार केल्याचं, महिला डॉक्टरने हातावर लिहून ठेवलं आहे. बीडची रहिवासी असल्याने वारंवार टोमने मारले जात असल्याचं महिला डॉक्टरने चार पाणी पत्रामध्ये लिहिलं … Read more

Pratapgad Fort – दिव्यांच्या प्रकाशात तरुणांची कल्पनाशक्ती, चला किल्ले प्रतापगड पाहूया

प्रतापगड (Pratapgad Fort) म्हणजे अफजलखानाचा वध आणि आदिलशाहीला घडलेली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋतेस 13 किमी. च्या अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात प्रतापगड वसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि प्रतापगड स्वराज्यात दाखल झाला. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली होती. त्याचबरोबर … Read more

Torna Fort – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले तोरणा पाहूया

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा (Torna Fort). इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्याच्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले.  सातारा जिल्ह्यातील … Read more

Diwali 2025 – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले सिंधुदुर्ग पाहूया

दीपावली (Diwali 2025 ) म्हटलं की महाराष्ट्रातल्या मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. ग्रामीण भागांमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक किल्ला आजही बनवला जातो. परंतू मुंबईमध्ये जागे अभावी प्रत्येक घरामध्ये किल्ला उभा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन एकाच ठिकाणी भव्य दिव्य किल्ला उभा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला हा … Read more

error: Content is protected !!