Best Places To Visit In Monsoon in Satara – साताऱ्याच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणांना भेट द्याच, वाचा…

Best Places To Visit In Monsoon in Satara पाऊस आणि सातारा हे समीकरण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याचा हंगाम. सातारा जिल्हा ऐतिहासिक तर आहेच. पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा भरभरून साताऱ्याला दिलं आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं आपसूक अशा ठिकाणांच्या शोधात वळतात. गडकिल्ले, नद्या, धबधबे आणि सह्याद्रीच्या रागांमध्ये अनके अशा गोष्टी आहेत, त्या पाहण्यासारख्या आहेत. … Read more

Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Read more

Wai – स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर, जांभळीच्या तरुणाला अटक; अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई होते?

Wai तालुक्यातील जांभळी गावात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. शुभम कांबळे या तरुणाने वॉट्सअॅप स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर ठेवला होता. याप्रकरणी वाईतील एक तरुणाने फिर्याद दिल्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तपास केला असता शुभमने मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यांच आढळून आलं. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी … Read more

Tiger Migration – कोयना-चांदोली अभयारण्यातील वाघ दक्षिणेकडे जातायत, स्थलांतराच कारण काय? वाचा…

कोयणा अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून साकारल्या गेलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वाघ (Tiger Migration) ठरावीक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पात निघून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या टप्याटप्याने कमी होण्याची शक्यता आहे. जंगल उद्ध्वस्त केल्यामुळे आणि जंगलांमध्ये मानवांचा हस्तक्षेप वाढला आहे, यासरख्या अनेक घटनांमुळे प्राण्यांच्या अधिवासांत हस्तक्षेप होत आहे. भारतीय … Read more

Miyawaki Garden – लोणंद नगरपंचायतीचा मियावाकी गार्डनला हिरवा कंदील, कोण आहेत डॉ. मियावाकी; वाचा…

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत लोणंदमधील गायरान क्षेत्रातील एक हेक्टर जागेत मियावाकी (Miyawaki Garden) पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यभरात बेसुमार शहरीकरण आणि जंगलतोड सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये लोणंद नगरपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मियावाकी पद्धतीमुळे शहरांमध्ये निसर्गाचे पुनर्संयिकरण केल्यामुळे आशेचा किरण ठरत आहे. शाळा आणि रुग्णालयांपासून ते शहरी परिसर आणि औद्योगिक … Read more

Wai – चित्रपट पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र सरकार वाईचं प्रमोशन करणार?

वाई (Wai) म्हणजे इतिहास, निसर्गाची मुक्त उधळणं, मंदिरांच शहर, व्यावसायिकांच गावं आणि चित्रपट निर्मात्यांच हक्काच ठिकाणं. मराठी चित्रपटांपासून ते बॉलिवडूच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांच शुटींग वाईमध्ये झालं आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं वाई हे शहर निर्मात्यांना, कलाकारांना नेहमीच आकर्षित करतं आलं आहे.  दरवर्षी वाईच्या विविध भागांमध्ये चित्रपटांचा, मालिकांच आणि जाहीरातींच शुटींग सुरू असतं. त्यामुळे वाई फक्त पर्यटकांनाच … Read more

Wai Satara – वाई-सुरूर रस्त्याचं रुंदीकरण आणि वाईकरांचा विरोध; नागरिकांच्या मागण्या काय? वृक्ष पुनर्वसन शक्य आहे का?

मागील अनेक दिवसांपासून वाई (Wai Satara) तालुक्यात निसर्गाच्या संवर्धनासाठी वाई-सुरुर रोडवरील झाडांच्या संरक्षणासाठी नागरिक एकवटले आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) सुरूर-वाई आणि वाई-महाबळेश्वर-पोलादपूर मार्गांवर करत आहे. परंतु यामुळे या मार्गावरील अनेक दशकांपासून उभी असलेली झाडं तोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून थाटात … Read more

Electrical Safety Rules – दिलीप गोळे यांचा शॉक लागून मृत्यू; महाराष्ट्र सरकार मदत करणार का? वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदे, वाचा…

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी गावचे सुपूत्र दिलीप विठ्ठल गोळे यांचा काही दिवसांपूर्वी बलकवडी येथे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. महावितरणमध्ये (electrical safety rules) कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे दिलीप गोळे मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर भागावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वी … Read more

Narsimha Mandir – धोम धरणाच्या कुशीत वसलेल्या 300 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? वाचा…

कृष्णा नदीच्या शांत काठावर वसलेले, वाई (Wai) तालुक्यातील धोम (Dhom) हे महाराष्ट्रातील दोन सर्वात आदरणीय मंदिरांचे घर आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिर (Narsimha Mandir). ही पवित्र स्थळे केवळ वास्तुशिल्पातील चमत्कार नाहीत तर, ती खोल आध्यात्मिक केंद्रे देखील आहेत जी भक्त, यात्रेकरू आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. त्यांचे आकर्षण त्यांच्या 300 वर्षांच्या समृद्ध इतिहासात, शांत परिसरामध्ये … Read more

Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Read more

error: Content is protected !!