Asia Cup 2025 – सूर्या आणि गिलवर BCCI ने सोपवली मोठी जबाबदारी, आशिया चषकासाठी Team India ची घोषणा

आशिया (Asia Cup 2025) चषकाचा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची … Read more

Koyna Dam Update – कोयना धरणाचे सहा वक्र धरवाजे 9 फुटापर्यंत उघडण्यात आले; 65, 600 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, पाहा Video

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील काही तास असाच पाऊस सुरू असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोयना धरणाची (Koyna Dam Update) पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. सध्या 65,600 क्सुयेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील … Read more

Wai Rain News – धोम बलकवडी धरणातून 5025 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यांवर सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता नदीपात्रामध्ये 4020 क्युसेकने विसर्ग सुरू होता. परंतु पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 5052 क्युसेकने विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालय, सातारा … Read more

Minister Makrand Patil- पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा – मकरंद पाटील

राज्यात पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. हवामान विभागने दिलेल्या अंदाजानुसर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. उभं पीक आडवं झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतात पाणी गेल्याने शेतीला नदीचे स्वरुप आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी … Read more

Wai Rain News – कृष्णा नदी दुथडी भरून, धोम धरणातून 8700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; छोटा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

Wai Rain News मागील काही दिवसांपासून सातारा जिल्हाात पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वरसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर नदीच पाणी मंदिराशेजारी असणाऱ्या दुकानांमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोम धरणातून 8700 क्युसेकने पाच वक्र दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग … Read more

Gram Panchayat Fund Details – ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि कुठे खर्च झाला; याची माहिती ऑनलाईन एका क्लिकवर मिळते, जाणून घ्या कशी

आपल्या ग्रामपंचायतीला (Gram Panchayat Fund Details) किती निधी मिळाला आणि तो कुठे खर्च झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार गावतल्या प्रत्येक नागिरकाला असतो. परंतु बऱ्याच जणांना त्याची माहिती कुठे मिळते हे माहित नसतं. महाराष्ट्रातल्या सर्वच ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजनांतर्गत निधी मिळतो. तसेच ज्या ज्या नवीन योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जातात त्याचा निधी सुद्धा … Read more

Ganeshotsav 2025 – प्रभू श्री राम ते आदमापूरातले बाळूमामा, कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; पाहा एका क्लिकवर

गणेशोत्सवाला आता अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे रविवारी (17 ऑगस्ट 2025) मुंबईतील लालबाग, परळ आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गणरायांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा ओसंडून वाहणाऱ्या जल्लोषाने सर्व परिसर दणाणून गेला होता. जवळपास 60 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सवात भक्तांना … Read more

Dahi Handi – हा गोविंदा कोणाचा… 87 वर्षांच्या आजोबांनी फोडली दहीहंडी, पाहा हा हटके Video

दहीहंडाचा (Dahi Handi) थरार नुकताच पार पडला. कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांची सलामी देत विश्वविक्रम केला तर, जय जवान गोविंदा पथकाने सलग 3 वेळा 10 थार लावत साऱ्या जगाला चकित केलं. तसेच अनेक पथकांनी 8 ते 9 थरांची सलामी दिली. गोविंदाच्या खांद्याला खांदा लावत गोपिकांची पथके सुद्धा या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने यंदा सहभागी … Read more

सातारा ते Mount Elbrus वाया अजिंक्यतारा, पाच दिवसांचा खडतर प्रवास आणि धैर्या कुलकर्णीची वयाच्या तेराव्या वर्षीच गरुडझेप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा शुरवीरांचा जिल्हा म्हणून अखंड भारतात प्रसिद्ध आहे. आव्हानांचा सामना करून यशाची चव चाखण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी सातारकरांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा सातारच्या लेकीने आपल्या नावाची दखल साऱ्या जगाला घेण्यास भाग पाडलं आहे. युरोप खंडातील रशियाचे Mount Elbrus शिखर वयाच्या तेराव्या वर्षी … Read more

Satara News – जवान प्रवीण वायदंडे यांना चीनच्या सीमारेषेजवळ वीरमरण, दोन मुलं पोरकी झाली

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातला एकतरी व्यक्ती देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर कार्यरत आहे. सातारा जिल्हा आणि देशसेवा हे एक अतूट नात आहे. अशीच देशसेवा बजावत असताना कोरेगाव तालुक्यातील हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे (40) यांना चीनच्या सीमारेषेजवळ कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या जवान प्रवीण वायदंडे यांना वीरमरण आल्याने सासुर्वे गावावर दु:खाचा डोंगर … Read more