Unseasonal Rain – अवकाळी पाऊस का पडतो? विनाशकारी परिणाम भागावे लागतील! वाचा आणि आपल्या लहान मुलांनाही सांगा

सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये Unseasonal Rain ने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शहरात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, कारण गर्मीपासून त्यांची सुटका झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकाच प्रचंड नुकसान झालं आहे. विशेष करून फळ शेती करणारे शेतकरी या पावसामुळे संकटात सापडले आहेत. अवकाळी … Read more

Crime Vishesh – प्रँक जीवावर बेतला, गुप्तांगात पाईप टाकला अन् भयंकर घडलं; अशी मस्करी करू नका

Crime Vishesh मित्र मैत्रिणी म्हंटल की, मजाक-मस्ती या सर्व गोष्टी हमखास आल्याच. मित्रांसोबत असताना भान हरपून लोकं एकमेकांची थट्टा मस्करी करतात. परंतु या सर्व थट्टा मस्करीमध्ये कधी कधी एखाद्याला जीवाला मुकावं लागत. अशा काही घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना हरयाणातील फरिदाबादमध्ये घडली आहे. मित्रांनी केलेला एक प्रँक एका 35 वर्षीय … Read more

Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Read more

मुंबईत Covid-19 पॉझिटीव्ह दोन रुग्णांचा मृत्यू! हे खरं आहे का? घाबरू नका पण काळजी घ्या; वाचा…

Covid-19 च्या काळात सारं जग थांबलं होतं. या भयंकर महामारीत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली तर, काही जण मृत्यूच्या दारात जाऊन आले. त्या कटू आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात घिरट्या घालत आहेत. हळूहळू सर्व गोष्टी सुरळित झाल्या आणि जग पुन्हा एकदा पूर्वपदावर आले. परंतु हा विषाणू पूर्णपणे संपूष्टात आलेला नाही. काही प्रमाणात लोकांना त्याची लागण होत … Read more

Spy Jyoti Malhotra – ज्योती मल्होत्रासह अन चारजण आहेत तरी कोण? असं करत होते पाकिस्तानसाठी काम, वाचा…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने केलेल्या हल्ल्यात काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतातून पाकिस्तानला मदत करणाऱ्या गद्दारांची भारतीय सुरक्षा एजन्सींना धरपकड करण्यास सुरुवात केली. जे चेहरे अगदी निष्पाप वाटत होते, तेच गद्दार निघाल्याने देश हादरून गेला आहे. सध्याच्या घडीला हरियणाच्या YouTuber ज्याती मल्होत्राला (Spy Jyoti Malhotra ) … Read more

Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया

Nick Vujicic Biography भारतासह जगभरात तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अभ्यास, करिअर, जॉब, ब्रेकअप, समाजाच्या अपेक्षा इत्यादी गोष्टींमुळे नैराश्यात जाणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नैराश्यातून सावरू न शकल्यामुळे आत्महत्ये सारख्या चुकीच्या मार्गाचा तरुणांकडून अवलंब केला जात आहे. शाळकरी मुले सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. मोबाईल घेऊन दिला नाही, गेम खेळायला … Read more

क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास

प्रोफेशनल व्यवसायिक करार करणारी पहिली भारतीय, भारतीय फुटबॉलची आदर्श, भारताची Goal Machine अशा अनेक नावांनी आपल्या नावासह देशाचा जगभरात डंका वाजवणारी BALA DEVI कोण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांना म्हणावा तसा चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही. हॉकी, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करून देशाची मान उंचावतात. मात्र, त्यांची … Read more

Sugar – साखरेचा गोडवा धोकादायक ठरू शकतो, वाचा…

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत एकदा तरी प्रत्येकाचा साखरेशी (Sugar) संबंध हा येतोच. चहा असो अथवा आयस्क्रीम असो प्रत्येकात काही प्रमाणात का होईना साखरेचा समावेश हा असतोच. काही जणांना प्रचंड प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय असते किंवा काही जण नुसतीच साखर खाण्याला पसंती देतात. परंतु साखरेचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? साखरेमुळे आपल्या शरीरावर होणारा … Read more

Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत

Crime Vishesh रस्त्यावरुन उचलून एका मुलीला घरात आणलं तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिनेच एका शुल्लक गोष्टीसाठी आईचा जीव घेतला. मन्न सुन्न करुण टाकणारी ही घटना ओडिशा राज्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आईचा जीव घेणारी मुलगी फक्त 13 वर्षांची आहे. दोन जणांना हाताशी घेत तिने आईचा काटा काढला. या घटनेमुळे … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more