Chia Seeds Benefits For Skin – आता तुमचीही त्वचा चमकदार होणार! जाणून घ्या कशी

सौंदर्य आणि तुळतुळीत त्वचा म्हंटल की आपसुकच कोरिअन किंवा परदेशी महिलांची आठवण होते. जणू काही त्यांनी काचेसारख्या चमकदार त्वचेचे वरदानच आहे. कोरिअन महिला त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. चमकदार त्वचेसाठी सर्वात महत्तावाची गोष्ट म्हणजे चिया सीड्स (Chia Seeds Benefits For Skin). आपण सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक रील्स पाहिल्या असतील. चला तर मग जाणून … Read more

How To Sleep Instantly in Marathi – रात्री झोपण्याआधी कराव्यात अशा 5 पॉझिटिव्ह गोष्टी, नक्की करून पाहा

दिवसभर धावपळ केल्यानंतर सर्वांचीच इच्छा असते की शांत झोप लागावी. परंतु काही चुकीच्या सवयींमुळे झोपेचं गणीत बिघडून जातं आणि झोप वेळेवर लागत नाही. झोप वेळेवर न लागल्यामुळे आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम दिसून येतो. कामात लक्ष न लागणे, काम करताना झोप येणे, डोक दुखणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच … Read more

Kitchen Tips – डाळी किंवा पिठात अळ्या झाल्यात का? मग हे घरगुती उपाय नक्की करा…

Kitchen Tips पावसाळ्याचे दिवस म्हंटल की डाळी किंवा तांदूळ किंवा पिठात अळ्या होण सहाजिकच आहे. कारण थंडी किंवा पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्याने डब्यात बंद ठेवलेल्या डाळींना, पिठांना आळ्या लागतात. त्यामुळे संपूर्ण अन्नपदार्थ खराब तर होतातच पण अळ्या (कीडे) झाल्यावर त्या अन्नाचा उपयोग आरोग्यास घातक ठरतो. अशा वेळी घरगुती उपाय करून धान्य, पीठ सुरक्षितपणे ठेवता येते. हे … Read more

Mahawarasa Award – गडांच संवर्धन करणाऱ्यांना मिळणार विशेष पुरस्कार; राज्य शासन तीन लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविणार, जाणून घ्या निकष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड थाटात उभे आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून गडांची डागडुजी केली जात आहे. दर रविवारी वेळात वेळ काढून तरुण मंडळी गडांच संवर्धन करण्यासाठी झटत आहे. यासाठी त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या प्रेमापोटी दिवस रात्र ही … Read more

SBI Job Vacancy- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि वयाची अट

बँकिंग क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी (SBI Job Vacancy) मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 33 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात अर्ज करा आणि आपल्या मित्राला … Read more

What is Ayushman Bharat Yojana – सरकारची आरोग्य योजना, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! कोणाला होणार फायदा? वाचा…

सध्याच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे.अन्न, औषधं, आरोग्य सेवा, प्रवास आणि जीवनावश्यक गोष्टींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. याच गोष्टी लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना (What is Ayushman Bharat Yojana ) सुरू … Read more

Job Alert in Marathi – बँक ऑफ बडोदामध्ये भरती, विविध पद भरली जाणार; त्वरित अर्ज करा

Job Alert in Marathi बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 330 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्वरित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर यासह विविध … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे

कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Read more

Wai News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लाँग मार्च; या सरकारने आमची दखल घेतलेली नाही…, आंदोलनकर्त्या महिलांना अश्रु अनावर

Wai News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला असून मुंबईच्या वेशीवर सर्व आंदोलनकर्ते पोहचले आहेत. खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लाँग मार्च आता नवी मुंबईमध्ये पोहोचला आहे. सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाई पासून मुंबईपर्यंत येईपर्यंत सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागला, परंतु सरकारने … Read more

land law – जागा खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! जाणून घ्या आपला हक्क आणि कायदा

जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी … Read more