Air India ने प्रवास करताय; पण इतर विमानांच्या तुलनेत एअर इंडिया किती सुरक्षित आहे? जाणून घ्या सविस्तर…
वेगवान आणि आरामदायक प्रवास करायचा असेल तर प्रामुख्याने विमान वाहतूकीला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी किंवा दिल्लीहून मुंबईला परत यायचं असेल तर व्यक्ती एक दिवसांचत जाऊन-येऊ शकतो. परंतू हाच प्रवास गाडी किंवा ट्रेनने शक्य होत नाही. त्यामुळे मोठ मोठे व्यावसायिक विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु जेव्हा भयंकर अपघात होतात तेव्हा सर्वच गोष्टी … Read more