Air India ने प्रवास करताय; पण इतर विमानांच्या तुलनेत एअर इंडिया किती सुरक्षित आहे? जाणून घ्या सविस्तर…

वेगवान आणि आरामदायक प्रवास करायचा असेल तर प्रामुख्याने विमान वाहतूकीला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी किंवा दिल्लीहून मुंबईला परत यायचं असेल तर व्यक्ती एक दिवसांचत जाऊन-येऊ शकतो. परंतू हाच प्रवास गाडी किंवा ट्रेनने शक्य होत नाही. त्यामुळे मोठ मोठे व्यावसायिक विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु जेव्हा भयंकर अपघात होतात तेव्हा सर्वच गोष्टी … Read more

Ahmedabad Plane Crash – एका बापाचा भयंकर शेवट; पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी आला अन्… दोन गोंडस मुली अनाथ झाल्या

अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच विमान क्रॅश झालं आणि 200 हून अधिक लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एक व्यक्ती वगळता विमानातील सर्वजण आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा लंडनला जाण्याचा काही तरी उद्देश होता किंवा भारतात येण्यामागे सुद्धा काही तरी उद्देश होता. या सर्वांची स्वप्न या विमान अपघाताने हिरावून घेतली आहे. या अपघातात … Read more

Ahmedabad Plane Crash – विमान अपघाताच कारण शोधून काढणारा Black Box आहे तरी काय? वाचा…

Ahmedabad Plane Crash आणि सारा देश शोकसागरात बुडाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमानाने लंडणच्या दिशेने टेकऑफ घेतला आणि उड्डान केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान क्रॅश झालं. दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 242 प्रवशांचा मृत्यू झाला असून 1 व्यक्ती सुदैवाने वाचला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विमान क्रॅश कशामुळे … Read more

Ahmedabad Plane Crash – सहा वर्षांच स्वप्न सत्यात उतरणार होतं पण…; दोन जुळ्या मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली (Ahmedabad Plane Crash) आणि सार जग हादरून गेलं. Air India च प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डान घेतलं आणि फक्त 30 सेकंदात विमान कोसळलं. 242 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनला निघालं होतं. परंतु विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेघानीजवळ विमान इमारतीवर जाऊन आदळलं आणि विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघाता … Read more

Court Marriage – राजकीय पार्श्वभूमी अमाप संपत्ती असूनही कोर्ट मॅरेज केलं, सर्वांनी आदर्श घ्यावा असा विवाहसोहळा; वाचा…

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लग्न म्हटलं की बडेजाव करण्याच सर्वात मोठं साधन मानलं जात. आम्ही किती श्रीमंत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास कोट्यावधींचा खर्च लग्नसोहळ्यांमध्ये केला जातो. बऱ्याच वेळा हुंडा घेऊन किंवा कर्ज काढून अगदी थाटात लग्न लावलं जात. पैशांची उधळपट्टी करण्याच्या या शर्यतीमध्ये श्रीमंतांना फारसा … Read more

Mobile Addiction – गेम खेळायला मोबाईल दिला नाही, 14 वर्षांच्या मुलीने जीवन संपवलं; पालकांच काय चुकतंय? मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे? वाचा…

जेवताना, झोपताना आणि सकाळी उठल्यावर तोंडासमोर मोबाईल (Mobile Addiction) हा लागतोच. हीच घाण सवय लहान मुलांना सुद्धा काही पालकांनी लावली आहे. तुमच्याही निदर्शनास आलं असेल की, मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, दुध पीत नाहीत किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या मोबाईल शिवाय करत नाहीत. मोबाईलवर आभासी गेम खेळायला मिळते, त्यामुळे मैदानांमध्ये खेळायला जाण्यास मुलं कंटाळा … Read more

Mumbai Local Vishesh – चाकरमान्यांची सुरक्षा आणि लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे? असं केलं तर काय होईल? वाचा…

मुंबई लोकल (Mumbai Local Vishesh ) कोणाची चाकरमान्यांची, सर्वसामान्य मुंबईकराची, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची. मुंबतील 70 ते 80 टक्के लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. त्यात दररोज बाहेरून येणारे लोंढे यामध्ये भर घालत आहेत. त्यामुळे ट्रेनची संख्या कमी आण ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या तिप्पट ते चौपट प्रमाणात आहे. मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबई लोकल जीवघेणी ठरत असल्याचा मुद्दा … Read more

Crime Vishesh – पत्नीपीडित पुरुषांवरील हल्ल्यांमध्ये वाढ, अधिकृत आकडेवारी काय म्हणते? वाचा…

Crime Vishesh सध्या देशभरात ट्रेडींग असलेला विषय म्हणजे सोनमने केलेली पती राजा रघुवंशी याची हत्या. लग्न झाल्यानंतर हनीमुनसाठी हे जोडपं मेघालयमध्ये गेलं होतं. परंतु त्यानंतर दोघेही गायब झाले आणि काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह पोलिसांना सापडला. सोनम गायब होती. शोधकार्य सुरू असताना उत्तर प्रदेशातून सोनमला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला आणि … Read more

Rainy Season – पावसाळा अन् निसर्गाची सफर, पण अपघातांमुळे आयुष्याला ब्रेक लागू शकतो; अशी घ्या स्वत:ची काळजी, वाचा…

पावसाळा (Rainy Season) आला की कडक उन्हापासून सर्वांनाच दिलासा मिळतो, वातावरण थंड होतं. निसर्गाच सौंदर्य उजळून निघतं. नध्या दुथडी भरून वाहू लागतात. ओढे आणि धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे निसर्गाच्या कुशीच विसावण्यासाठी आपली पावलं आपसूक सह्याद्रीच्या दिशेने मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचा विचार केला घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. निसरडे रस्ते, पाणी साचणे, धुकं पसरलं तर समोरून … Read more

Satara Vishesh – वाईच्या दत्तात्रय पिसाळ यांची तत्परता, मुंबईहून साताऱ्याला चालत निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सरसावले

Satara Vishesh पोलीस म्हटलं की, सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कारण पोलिसांनी धमकावल्याचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून सामान्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. याचा अर्थ सर्वच पोलीस तसे आहेत, असा होत नाही. याच खाकी वर्दीत माणूसकीच्या नात्याने सामान्यांशी प्रेमाने वागणारे पोलिसही आहेत. यांचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, … Read more