Photo – ढगांचा लपंडाव आणि धुक्यांमध्ये हरवलेला राजगड

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे … Read more

Shrawan Somvar – श्रावणसरी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला विसापूरचा महादेव

Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर … Read more

Ratangad Fort – आता मी मरणार… भर जंगलात एक दोन नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास; आम्ही अनुभवलेला थरारक रतनगड

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर Ratangad Fort कळसूबाई डोंगररांगेत आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानावर अगदी थाटात उभा असलेला गिरीदूर्ग. मधल्या काळात कारवीचा बहर आल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी दरवर्षी रतनगडाला भेट देत असतात. त्यात आम्ही सुद्धा नंबर लावला आणि आमचा सात जणांचा ग्रुप मुंबईहून रतनगडाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सह्याद्री … Read more

Morgiri Fort – चला किल्ले मोरगिरीकडे! लोणावळ्याच्या कुशीत असलेला एक सुंदर दुर्ग, वाचा संपूर्ण माहिती

पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी तिन्ही ऋतु सारखेच. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सह्याद्रीच सैर करण म्हणजे थेट स्वर्गात जाऊन पुन्हा माघारी येण्यासारखंच. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला जाण्याच्या विचारात आहात, पण कुठे जायंच हे समजत नाहीये. तर तुमच्यासाठी … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more

Rohida Fort Information In Marathi – भोरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष किल्ले रोहिडा; गडाला विचित्रगड असे का म्हणतात? जाणून घ्या

Rohida Fort Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचा गौरवशाली इतिहास अखंड भारताला माहित आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये भोरच सौंदर्य अगदी खुलून उठतं. याच भोरमध्ये अगदी थाटात मराठ्यांच्या शौर्याची कथा सांगणारा रोहिडा (विचित्रगड) किल्ला उभा आहे. समुद्रसपाटीपासून १०८३ मीटर उंचीवर असलेला या किल्ल्याचे केवळ सामरिक महत्त्वच नाही तर त्याचे … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more

Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात … Read more

Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी … Read more