Nhavigad Fort – शिवरायांच्या स्वराज्यातील एक देखणा गड

स्वराज्य उभारणीत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गडांच महत्त्वाच योगदान आहे. मात्र, सोशल मीडियाच्या विश्वात गुंतलेल्या तरुणाईला या गडांबद्दल फारसे माहित नाही. राजगड, लोहगड, तोरणा, रायगड या ठराविक गडांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये अनेक छोटे मोठे गड आपलं अस्तित्व टिकवून आजही उभे आहेत. असाच एक नाशिक जिल्ह्यातील गड म्हणजे Nhavigad Fort होयं. सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण … Read more

Subhanmangal Fort – स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार किल्ले सुभानमंगळ

स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार होण्याचे भाग्य Subhanmangal Fort ला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुभानमंगळ गडाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे-सातारा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या काठी अखेरच्या घटका मोजत सुभानमंगळ हा भुईकोड गड उभा आहे. गडाची अवस्था अत्यंत दयनीय असून एका बाजूचा बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे. सुभानमंगळ आणि इतिहास पुणे जिल्ह्यातील शिरवळमध्ये नीरा … Read more

Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुणे जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड होते. मध्यवर्ती ठिकाण आणि शिवरायांच वास्तव्य पुणे जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्याचा आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. घाटमाथ्यावरून ये-जा करताना चौफेर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी राजगड, तोरणा या गडांसह अनेक छोटेमोठे गड घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले होते. स्वराज्याच्या उभारणीत या सर्व गडांचे विशेष योगदान आहे. या फळीतला एक गड … Read more

Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले. पुणे जिल्ह्यात आढळणारा Ghangad Fort असा काही मोजक्या गडांपैकी एक. निजामशाही, आदिलशाही मराठे पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने … Read more

Markandeya Fort – नाशिकचा मार्कंड्या, का पडलं गडाला असं नाव? वाचा सविस्तर…

मुंबई ठाणेमधून गडांवर जाणाऱ्या दुर्गवेड्या भटक्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये छोट्यामोठ्या गडांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा बऱ्याच गडांबद्दल आपल्याला माहिती नाही. गड कितीही छोटा असला तरी त्याला छोटा का होईना इतिहास असतोच. अशाच एका नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत. चल तर म सफर … Read more

Rajgad Fort – राजांचा राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी; एकदा पहाच

राजियांचा राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच … Read more

Panhala fort – जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून मुक्त झाले, वाचा संपूर्ण इतिहास…

पन्हाळगडाचा इतिहास (Panhala Fort Information in Marathi)  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Panhala Fort. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना अधिक … Read more

Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी

शुरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा प्रचलित आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एक व्यक्ती Indian Army मध्ये देशाची सेवा करत आहे किंवा देशाची सेवा करुन निवृत्त झाला आहे. परंतु सातारा जिल्ह्याची ‘शुरवीरांचा जिल्हा’ ही ओळख फक्त या एकाच कारणामुळे पडलेली नाही. सातारा म्हणजे शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली मऱ्हाट भूमी. जिल्ह्यातील अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, … Read more

Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more

Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. … Read more