Spy Jyoti Malhotra – ज्योती मल्होत्रासह अन चारजण आहेत तरी कोण? असं करत होते पाकिस्तानसाठी काम, वाचा…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने केलेल्या हल्ल्यात काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतातून पाकिस्तानला मदत करणाऱ्या गद्दारांची भारतीय सुरक्षा एजन्सींना धरपकड करण्यास सुरुवात केली. जे चेहरे अगदी निष्पाप वाटत होते, तेच गद्दार निघाल्याने देश हादरून गेला आहे. सध्याच्या घडीला हरियणाच्या YouTuber ज्याती मल्होत्राला (Spy Jyoti Malhotra ) … Read more

Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया

Nick Vujicic Biography भारतासह जगभरात तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अभ्यास, करिअर, जॉब, ब्रेकअप, समाजाच्या अपेक्षा इत्यादी गोष्टींमुळे नैराश्यात जाणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नैराश्यातून सावरू न शकल्यामुळे आत्महत्ये सारख्या चुकीच्या मार्गाचा तरुणांकडून अवलंब केला जात आहे. शाळकरी मुले सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. मोबाईल घेऊन दिला नाही, गेम खेळायला … Read more

क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास

प्रोफेशनल व्यवसायिक करार करणारी पहिली भारतीय, भारतीय फुटबॉलची आदर्श, भारताची Goal Machine अशा अनेक नावांनी आपल्या नावासह देशाचा जगभरात डंका वाजवणारी BALA DEVI कोण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांना म्हणावा तसा चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही. हॉकी, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करून देशाची मान उंचावतात. मात्र, त्यांची … Read more

Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत

Crime Vishesh रस्त्यावरुन उचलून एका मुलीला घरात आणलं तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिनेच एका शुल्लक गोष्टीसाठी आईचा जीव घेतला. मन्न सुन्न करुण टाकणारी ही घटना ओडिशा राज्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आईचा जीव घेणारी मुलगी फक्त 13 वर्षांची आहे. दोन जणांना हाताशी घेत तिने आईचा काटा काढला. या घटनेमुळे … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more

Inspirational Story in Marathi – हांतरुणाला न खिळता 65 व्या वर्षी आजींच्या हाती रिक्षाच स्टेअरिंग, साताऱ्याच्या मंगल आवळेंनी तरुणांनाही लाजवलं

Inspirational Story in Marathi तंत्रज्ञानाने पकडलेला वेग, घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनात कोणती व्यक्ती कधी कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात येईल, हे सांगता येत नाही. परंतु या सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने देशाच्या अनपेक्षित कोपऱ्यांमधून हिऱ्यांसारख टॅलेंट पुढे येत आहे. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा रंगतीये साताऱ्याच्या मंगल आवळे या 65 वर्षीय आजींची. हांतरुणाला खिळणाऱ्या या वयात … Read more

Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. “हिंदू” नागरिकांना टार्गेट करून त्यांना मारण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानचं पाणी बंद केल आणि त्याचबरबोर एकएक करत अनेक गोष्टी बंद केल्या. याच दरम्यान भारताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी “Operation Sindoor” … Read more

Employment Contract – चाकरमान्यांसाठी महत्त्वाच, रोजगार करारच महत्त्व जाणून घ्या; वाचा…

जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. प्रत्येक गोष्ट आधुनिक झाली आहे. कामाचं स्वरुप बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे ज्या वेगाने नोकऱ्या निर्माण होत आहेत, त्याच वेगाने काही क्षेत्रांमधील नोकऱ्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. आताच्या घडीला रोजगार हा फक्त हस्तांदोलन आणि एकमेकांना आश्वासन देण्याइतपत मर्यादित राहिलेला नाही. … Read more

error: Content is protected !!