Torna Fort – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले तोरणा पाहूया

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा (Torna Fort). इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्याच्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले.  सातारा जिल्ह्यातील … Read more

Diwali 2025 – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले सिंधुदुर्ग पाहूया

दीपावली (Diwali 2025 ) म्हटलं की महाराष्ट्रातल्या मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. ग्रामीण भागांमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक किल्ला आजही बनवला जातो. परंतू मुंबईमध्ये जागे अभावी प्रत्येक घरामध्ये किल्ला उभा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन एकाच ठिकाणी भव्य दिव्य किल्ला उभा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला हा … Read more

Fort Making Competition – वयगांवमध्ये शिवस्मृतींना उजाळा देणारी भव्य दिव्य किल्ला बांधणी स्पर्धा

वाई तालुक्यातील वयगांव गावामध्ये श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने “किल्ला बांधणी स्पर्धा 2025” (Fort Making Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इच्छूक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची सुवर्ण संधी आहे. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात … Read more

Satara Crime – पहिल्या बलात्कार प्रकरणात निर्दोष, ‘पॉर्न’ बघण्याच व्यसन; राहुल यादवला ठेचून ठेचून मारा… मृत आर्याच्या आईची मागणी

सातारा (Satara Crime) तालुक्यातील सासपडे गावात 13 वर्षी चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. सासपडे गाव आक्रमक झाले असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर 2025) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने सासपडे ग्रामस्थ आणि सातारकर या मोर्चामध्ये सहभागी … Read more

Types of Cyber Attacks – आयुष्यभराची कमाई लंपास होण्याचा धोका! सायबर हल्ल्याचे प्रकार जाणून घ्या आणि सुरक्षित रहा

एक काळ होता जेव्हा मोबाईलचा वापर हा फक्त एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जायचा. त्यामुळे मोबाईलचा वापर अगदीच मर्यादित होता. काळानुरुप तंत्रज्ञानात बदल होत गेले आणि मोबाईलसह लॅपटॉप, कंम्प्युटर सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या हव्या त्या गोष्टी करता येऊ लागल्या. सध्याच्या घडीला माणसाच जीवन हे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून … Read more

What is Digital Arrest – सातारा पोलीस दलातील अधिकार्‍याची फसवणूक, 5 लाखांचा फटका; डिजिटल अरेस्टपासून वाचायचे कसे?

गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा शिरकाव झाला आहे. परंतु याच आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व सामान्यांसह मोठमोठ्या अधिकार्‍यांना लाखो आणि करोडोंचा गंडा घातला जात आहे. पोलीस अधिकारीच या जाळ्यात फसत असल्यामुळे सर्व सामान्यांची चिंता आणखी वाढली आहे. सातारा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला एका महिलेने खोट सांगून डिजिटल अरेस्ट (What is Digital … Read more

Ravan Puja – रावणाचं दहन नाही तर पूजा केली जाते; गावाची 300 वर्षांपूर्वीची परंपरा, अख्यायिका वाचून तुम्हीही थक्क व्हालं

विजयादशमी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला. त्यामुळे देशभरात रावणाचे पुतेळ उभारून त्यांच दहन केलं जातं. मोठ्या संख्येने नागरीक रावणांच दहण पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात. एकीकडे देशभरात रावणाचं दहन केलं जातं, तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची (Ravan Puja) चक्क भक्तिभावाने … Read more

Apta leaves – दसऱ्याला ‘सोनं’ म्हणून आपट्याचीच पानं का लुटतात? हिंदू धर्मातली पौराणिक कथा वाचलीच पाहिजे

विजयादशमी दसरा महाराष्ट्रासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त सोनं म्हणून आपट्याच्या पानांची (Apta leaves) लयलूट केली जाते. एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या जातात, तसेच आपट्याच पान दिल्यानंतर त्याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात एकमेकांना आलिंगन देत ‘राम-राम’ म्हणत सोनं लुटलं जातं. पण आपट्याचीच पानं का दिली जातात? काय आहे … Read more

PSI Success Story in Marathi – आईने पाहिलेलं स्वप्न जेव्हा लेक सत्यात उतरवते, फौजदार शिवानी मोरे यांची यशोगाथा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< आपल्या मुलीने किंवा मुलाने यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन विराजमान व्हावं, ही सर्व आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. एक काळ असा होता जेव्हा शिक्षणाची बोंब होती, शिक्षणाबद्दल उदासीनता होती, पुरुषांनी काम करायचं आणि महिलेने घर सांभाळायच ही परंपरा पूर्वापार चालत होती. याच परंपरेतून तुमचे आमचे आई-वडील पुढे आले. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता … Read more

Diwali 2025 Maharashtra – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून भाऊबीज भेट, 40.61 कोटींचा निधी मंजूर

दिवाळीचे (Diwali 2025 Maharashtra) औचित्य साधत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तशी घोषणा केली असून 40.61 कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाची सुरुवात अंगणावडीमधून होते. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी … Read more

error: Content is protected !!