Ahmedabad Plane Crash – सहा वर्षांच स्वप्न सत्यात उतरणार होतं पण…; दोन जुळ्या मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली (Ahmedabad Plane Crash) आणि सार जग हादरून गेलं. Air India च प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डान घेतलं आणि फक्त 30 सेकंदात विमान कोसळलं. 242 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनला निघालं होतं. परंतु विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेघानीजवळ विमान इमारतीवर जाऊन आदळलं आणि विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघाता … Read more

Court Marriage – राजकीय पार्श्वभूमी अमाप संपत्ती असूनही कोर्ट मॅरेज केलं, सर्वांनी आदर्श घ्यावा असा विवाहसोहळा; वाचा…

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लग्न म्हटलं की बडेजाव करण्याच सर्वात मोठं साधन मानलं जात. आम्ही किती श्रीमंत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास कोट्यावधींचा खर्च लग्नसोहळ्यांमध्ये केला जातो. बऱ्याच वेळा हुंडा घेऊन किंवा कर्ज काढून अगदी थाटात लग्न लावलं जात. पैशांची उधळपट्टी करण्याच्या या शर्यतीमध्ये श्रीमंतांना फारसा … Read more

Mumbai Local Vishesh – चाकरमान्यांची सुरक्षा आणि लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे? असं केलं तर काय होईल? वाचा…

मुंबई लोकल (Mumbai Local Vishesh ) कोणाची चाकरमान्यांची, सर्वसामान्य मुंबईकराची, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची. मुंबतील 70 ते 80 टक्के लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. त्यात दररोज बाहेरून येणारे लोंढे यामध्ये भर घालत आहेत. त्यामुळे ट्रेनची संख्या कमी आण ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या तिप्पट ते चौपट प्रमाणात आहे. मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबई लोकल जीवघेणी ठरत असल्याचा मुद्दा … Read more

Rainy Season – पावसाळा अन् निसर्गाची सफर, पण अपघातांमुळे आयुष्याला ब्रेक लागू शकतो; अशी घ्या स्वत:ची काळजी, वाचा…

पावसाळा (Rainy Season) आला की कडक उन्हापासून सर्वांनाच दिलासा मिळतो, वातावरण थंड होतं. निसर्गाच सौंदर्य उजळून निघतं. नध्या दुथडी भरून वाहू लागतात. ओढे आणि धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे निसर्गाच्या कुशीच विसावण्यासाठी आपली पावलं आपसूक सह्याद्रीच्या दिशेने मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचा विचार केला घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. निसरडे रस्ते, पाणी साचणे, धुकं पसरलं तर समोरून … Read more

Satara Vishesh – वाईच्या दत्तात्रय पिसाळ यांची तत्परता, मुंबईहून साताऱ्याला चालत निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सरसावले

Satara Vishesh पोलीस म्हटलं की, सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कारण पोलिसांनी धमकावल्याचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून सामान्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. याचा अर्थ सर्वच पोलीस तसे आहेत, असा होत नाही. याच खाकी वर्दीत माणूसकीच्या नात्याने सामान्यांशी प्रेमाने वागणारे पोलिसही आहेत. यांचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, … Read more

आई-वडिलांची माफी मागितली आणि तरुणीने 21 व्या मजल्यावरुन उडी मारली, कसं करायचं Stress Management? वाचा…

Stress Management न जमल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांच्या आत्महत्येच प्रमाण वेगाने वाढलं आहे. दर महिन्याला एक तरुण अतिरिक्त ताणामुळे आपलं जीवन संपवत आहे. कामाचा ताण, घरातला ताण, दररोज येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींमुळे तरुणांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. काही तरुण ताण घालवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काही सकारात्कम गोष्टी करुण आपली दिनचर्या सुरू ठेवत आहेत. … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more

Marathi Shala – जे सरकारला जमलं नाही, ते सरपंचांनी करुन दाखवलं; जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

“महाराष्ट्रातच हाल सोसते मराठी आणि जिल्हा परिषद शाळा” गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा (Marathi Shala) झपाट्याने बंद होत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांची संख्ये वेगाने कमी होत आहे. आजच्या घडीला संपूर्ण शाळेची पटसंख्या 50 च्या आसपास आहे. एक काळ होता जेव्हा एका इयत्तेची पटसंख्या ही 60 ते 70 च्या दरम्यान होती. परंतु … Read more

Vasai Fort – मराठ्यांनी अस पळवून लावलं पोर्तुगीजांना, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला

डोंगरदऱ्यांमध्ये असणारे गड पाहण्यासाठी दर शनिवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई गर्दी करते. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गडांना भेट दिल्यावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आल्याचा भास होतो. शिवरायांनी आपल्या दुरदृष्टीने गनीमांचा काटा काढण्यासाठी अशा अनेक गडांची सह्याद्रीच्या कुशीत निर्मिती केली. मात्र, याबरोबर समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सु्द्धा त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या विचारांनी … Read more

Milk Day Vishesh – दूध आणि महाराष्ट्र: गोठ्यापासून ते चहाच्या कपपर्यंत दुधाच योगदान, कोणते जिल्हे आहेत आघाडीवर? वाचा…

“दौ भैसो का दुध पीलाती है मैरी माँ”, ही जाहीरात तुम्ही बऱ्याच वेळी टीव्हीवर पाहिली असेल. पोषणाचा स्त्रोत आणि शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुरळीत करणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुधाच्या (Milk Day Vishesh) जोरावर श्रीमंत झाली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिलं जात. महाराष्ट्रात, ग्रामीण उपजीविका, शहरी वापाराच्या पद्धती आणि राज्याच्या … Read more