Rainy Season – पावसाळा अन् निसर्गाची सफर, पण अपघातांमुळे आयुष्याला ब्रेक लागू शकतो; अशी घ्या स्वत:ची काळजी, वाचा…

पावसाळा (Rainy Season) आला की कडक उन्हापासून सर्वांनाच दिलासा मिळतो, वातावरण थंड होतं. निसर्गाच सौंदर्य उजळून निघतं. नध्या दुथडी भरून वाहू लागतात. ओढे आणि धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे निसर्गाच्या कुशीच विसावण्यासाठी आपली पावलं आपसूक सह्याद्रीच्या दिशेने मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचा विचार केला घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. निसरडे रस्ते, पाणी साचणे, धुकं पसरलं तर समोरून … Read more

Satara Vishesh – वाईच्या दत्तात्रय पिसाळ यांची तत्परता, मुंबईहून साताऱ्याला चालत निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सरसावले

Satara Vishesh पोलीस म्हटलं की, सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कारण पोलिसांनी धमकावल्याचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून सामान्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. याचा अर्थ सर्वच पोलीस तसे आहेत, असा होत नाही. याच खाकी वर्दीत माणूसकीच्या नात्याने सामान्यांशी प्रेमाने वागणारे पोलिसही आहेत. यांचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, … Read more

आई-वडिलांची माफी मागितली आणि तरुणीने 21 व्या मजल्यावरुन उडी मारली, कसं करायचं Stress Management? वाचा…

Stress Management न जमल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांच्या आत्महत्येच प्रमाण वेगाने वाढलं आहे. दर महिन्याला एक तरुण अतिरिक्त ताणामुळे आपलं जीवन संपवत आहे. कामाचा ताण, घरातला ताण, दररोज येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींमुळे तरुणांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. काही तरुण ताण घालवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काही सकारात्कम गोष्टी करुण आपली दिनचर्या सुरू ठेवत आहेत. … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more

Marathi Shala – जे सरकारला जमलं नाही, ते सरपंचांनी करुन दाखवलं; जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

“महाराष्ट्रातच हाल सोसते मराठी आणि जिल्हा परिषद शाळा” गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा (Marathi Shala) झपाट्याने बंद होत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांची संख्ये वेगाने कमी होत आहे. आजच्या घडीला संपूर्ण शाळेची पटसंख्या 50 च्या आसपास आहे. एक काळ होता जेव्हा एका इयत्तेची पटसंख्या ही 60 ते 70 च्या दरम्यान होती. परंतु … Read more

Vasai Fort – मराठ्यांनी अस पळवून लावलं पोर्तुगीजांना, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला

डोंगरदऱ्यांमध्ये असणारे गड पाहण्यासाठी दर शनिवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई गर्दी करते. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गडांना भेट दिल्यावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आल्याचा भास होतो. शिवरायांनी आपल्या दुरदृष्टीने गनीमांचा काटा काढण्यासाठी अशा अनेक गडांची सह्याद्रीच्या कुशीत निर्मिती केली. मात्र, याबरोबर समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सु्द्धा त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या विचारांनी … Read more

Milk Day Vishesh – दूध आणि महाराष्ट्र: गोठ्यापासून ते चहाच्या कपपर्यंत दुधाच योगदान, कोणते जिल्हे आहेत आघाडीवर? वाचा…

“दौ भैसो का दुध पीलाती है मैरी माँ”, ही जाहीरात तुम्ही बऱ्याच वेळी टीव्हीवर पाहिली असेल. पोषणाचा स्त्रोत आणि शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुरळीत करणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुधाच्या (Milk Day Vishesh) जोरावर श्रीमंत झाली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिलं जात. महाराष्ट्रात, ग्रामीण उपजीविका, शहरी वापाराच्या पद्धती आणि राज्याच्या … Read more

Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्‍या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी … Read more

Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…

सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड थाट मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या … Read more

साताऱ्याचा Bhairavagad Fort; इंग्रंज अधिकाऱ्याने या गडाचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला होता

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या भटक्यांना Bhairavagad Fort म्हटले की, रायगड जिल्ह्यात असणारा अतिविराट, काळजाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हमखास आठवत असणार. परंतु महाराष्ट्रात फक्त एकच भैरवगड नाही. महाराष्ट्राच्या डोंगरदर्यांमध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. प्रत्येक गडाचे आपापले वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये मोरोशीचा भैरवगड हा जास्त प्रचलित असून सह्याद्रीत भटकणाऱ्या दुर्गवेड्याचे मोरोशीचा भैरवगड सर करण्याचे स्वप्न … Read more