Rainy Season – पावसाळा अन् निसर्गाची सफर, पण अपघातांमुळे आयुष्याला ब्रेक लागू शकतो; अशी घ्या स्वत:ची काळजी, वाचा…
पावसाळा (Rainy Season) आला की कडक उन्हापासून सर्वांनाच दिलासा मिळतो, वातावरण थंड होतं. निसर्गाच सौंदर्य उजळून निघतं. नध्या दुथडी भरून वाहू लागतात. ओढे आणि धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे निसर्गाच्या कुशीच विसावण्यासाठी आपली पावलं आपसूक सह्याद्रीच्या दिशेने मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचा विचार केला घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. निसरडे रस्ते, पाणी साचणे, धुकं पसरलं तर समोरून … Read more