Best Places To Visit In Monsoon in Satara – साताऱ्याच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणांना भेट द्याच, वाचा…

Best Places To Visit In Monsoon in Satara पाऊस आणि सातारा हे समीकरण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याचा हंगाम. सातारा जिल्हा ऐतिहासिक तर आहेच. पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा भरभरून साताऱ्याला दिलं आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं आपसूक अशा ठिकाणांच्या शोधात वळतात. गडकिल्ले, नद्या, धबधबे आणि सह्याद्रीच्या रागांमध्ये अनके अशा गोष्टी आहेत, त्या पाहण्यासारख्या आहेत. … Read more

Vaishnavi Hagawane – महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळणार का? कायदा काय सागतो, काय शिक्षा होऊ शकते; वाचा…

महाराष्ट्रासह देशभरात सध्या चर्चेचत असलेला विषय म्हणजे महाराष्ट्राची लेक Vaishnavi Hagawane यांचा हुंडाबळी. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारख टोकाच पाऊल आणि महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या गावात ही धक्कादायक घटना घडली. राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रकरण दाबलं जाण्याची दाट शक्यता होती. परंतु प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रकरण उचलून धरल्यामुळे वैष्णवीला न्याय मिळण्याची शक्यता … Read more

51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजाकारणतल्या अनेक मान्यवरांनी ज्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याच विवाह सोहळ्यातील नववधूने सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. हगवणे कुटुंबाचे शाही चोचले पुरवण्यासाठी आणि मुलीच्या सुखी संसारासाठी चव्हाण कुटुंबाने सोनं, फॉर्च्यूनर, चांदीची भांडी आणि बऱ्याच गोष्टी वेळोवेळी पुरवल्या. तरीही मानसिक छळ आणि सततची मारहाण याला कंटाळून 23 वर्षांच्या … Read more

Unseasonal Rain – अवकाळी पाऊस का पडतो? विनाशकारी परिणाम भागावे लागतील! वाचा आणि आपल्या लहान मुलांनाही सांगा

सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये Unseasonal Rain ने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शहरात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, कारण गर्मीपासून त्यांची सुटका झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकाच प्रचंड नुकसान झालं आहे. विशेष करून फळ शेती करणारे शेतकरी या पावसामुळे संकटात सापडले आहेत. अवकाळी … Read more

Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Read more

मुंबईत Covid-19 पॉझिटीव्ह दोन रुग्णांचा मृत्यू! हे खरं आहे का? घाबरू नका पण काळजी घ्या; वाचा…

Covid-19 च्या काळात सारं जग थांबलं होतं. या भयंकर महामारीत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली तर, काही जण मृत्यूच्या दारात जाऊन आले. त्या कटू आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात घिरट्या घालत आहेत. हळूहळू सर्व गोष्टी सुरळित झाल्या आणि जग पुन्हा एकदा पूर्वपदावर आले. परंतु हा विषाणू पूर्णपणे संपूष्टात आलेला नाही. काही प्रमाणात लोकांना त्याची लागण होत … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more

Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. “हिंदू” नागरिकांना टार्गेट करून त्यांना मारण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानचं पाणी बंद केल आणि त्याचबरबोर एकएक करत अनेक गोष्टी बंद केल्या. याच दरम्यान भारताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी “Operation Sindoor” … Read more