Photo – 500 वर्षांची प्रतिक्षा आणि डोळ्यांच पारण फेडणारा सोहळा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video
> गणेश सुरेखा मारूती वाडकर येऊनिया उतरिले आळेचिये बनी। पशु तये स्थानी शांत जाहला।। असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील श्री रेडा संजीवन समाधीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Reda Samadhi Mandir) वर्णन आपल्या अभंगामध्ये केलं आहे. जुन्नर तालुक्यातील आळे गावात आपल्याला या श्री रेडा समाधीचे दर्शन घेता येते. ही श्री रेडा समाधी अशी एकमेव समाधी … Read more
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव) सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी … Read more
वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावामध्ये “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत विविध सामाजिक आणि पर्यावरणपुरक उपक्रम राबवविले जात आहेत. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचे सामाजिक कर्तव्य असते. याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत … Read more
दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (D B Patil International Airport Navi Mumbai) आज (08-10-2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह गोंधळ, दहीहंडी, लावणी, आदिवासी नृत्यू आणि आगरी-कोळी नृत्य सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. जवळपास 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था या रंगारंग सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर या … Read more
सातारा जिल्ह्यातील वाईकरांचा दसरा (Dasara 2025) मेळावा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत काही तास गावकऱ्यांच्या सानिध्यात घालवण्यासाठी ग्रामस्थ या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईतल्या मुंबईत असूनही बऱ्याच वेळा एकमेकांची भेट होत नाही. दसरा एकमेव असा सण आहे, जेव्हा सर्व गावकरी वेळात वेळ काढून एकत्र येतात. राम राम.. … Read more
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे … Read more
नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये भक्तांचा जनसागर. (फोटो सौजन्य – कौशिक वाडकर)
गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी. (सर्व फोटो – आयुष जाधव)
“कागदाच्या फुलांतून उमललेली भक्ती, बाप्पाच्या आरासीतून झळकते अनंत प्रीती” ही पर्यावरणपूरक आरास साकारलीये संस्कार शंकर जाधव यांनी. “शांततेत दडलेलं सौंदर्य, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज।” पालवे कुटुंबाचा लाडका गणराया “शुभ्रतेतली पावित्र्याची अनुभूती, गणरायाच्या सान्निध्यातील शांती।” पाटील कुटुंबाची सुंदर आणि सुबक मूर्ती. “पंढरपुराच्या भावभूमीत, संतांच्या सहवासात गणरायाची भक्तिरसाने न्हालेली आरास।” ही सुदंर आरास साकारलीये दिपक मोरे … Read more