Wai News – वयगांवमध्ये साजरा झाला निसर्गप्रेमाचा सण, रक्षाबंधननिमित्त झाडांना राखी बांधण्याचा कौतुकास्पद उपक्रम

वाई तालुक्यातील वयगांवमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमाणाचा सण साजरा करण्यात आला. शनिवारी (9 ऑगस्ट 2025) देशभरात बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाचा उत्साह होता. एकीकडे बहिणी भावांना राखी बांधत होत्या तर, दुसरीकडे वयगांवमध्ये मात्र झाडांना राखी बांधून हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून … Read more

Shrawan Somvar – श्रावणसरी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला विसापूरचा महादेव

Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर … Read more

Union Bank of India Recruitment – युनिय बँक ऑफ इंडियामध्यो करिअर घडवण्याची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

Union Bank of India Recruitment बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 250 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. आपल्या कलागुणांना वाव देण्यासह देशातील एका महत्त्वाच्या बँकेत काम करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्र मंडळीपैकी कोणी बँकेमध्ये नोकरीच्या शोधात … Read more

Umed Abhiyan – व्यवसायासाठी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, कोणती आहे सरकारची बेस्ट योजना; वाचा सविस्तर

राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना तयार करत आहे. 2011 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ (Umed Abhiyan) या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले … Read more

Trending Marathi – 8 वर्षांनी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट झाली, पोलिसांसह सर्वांचेच डोळे पाणावले; पाहा Video

Trending Marathi बीड पोलिसांनी 8 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट घडवून दिली आहे. 2017 साली वयाच्या 16 व्या वर्षा संबंधित मुलगा हरवला होता. त्यानंतर हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. परंतु त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आई वडीलांनी मुलगा परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल … Read more

Balkawadi Dam – बलकवडी धरणाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा Video पाहिलात का!

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या वाई तालुक्यातील बलकवडी धरण (Balkawadi Dam) परिसर शांततेमुळे आणि निसर्गाच देखण्या रुपामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाईसह मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक बलकवडी धरणाला भेट देत असतात. वाई तालुक्याच्या पर्यटनासाठी विशेष मेहनत घेणारे वैभव जाधव यांनी आपल्या बलकवडी धरण परिसराचा सुंदर नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी wai_tourism_official या इन्स्ट्राग्राम पेजवर … Read more

Satara Vishesh – पत्नीशी भांडण झालं, 24 वर्षीय तरुणाने अजिंक्यताऱ्यावर जीवन संपवण्याचा केला प्रयत्न

सातारा (Satara Vishesh) जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका 24 वर्षीय तरुणाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शिताफीने त्याची समजून काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (7-08-2025) दुपारी 4 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. किल्ले अजिंक्यतारा … Read more

Uttarakhand Cloudburst – जीवंतपणी मृत्यू पाहिला अन् डोळ्यादेखत सहकारी वाहून गेले…; जवानाने सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

उत्तराखंडमधील (Uttarakhand Cloudburst) उत्तरकाशीतील धराली येथे दोन दिवसांपूर्वीच ढगफुटीचे संकट कोसळले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यांमुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत ११ जवानांसह ७० जण बेपत्ता झाले असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे. या अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांमधील एक जवान या घटनेतून सुखरुप बचावला. मात्र यावेळी त्याने अनुभवलेला … Read more

Deepthi Jeevanji – लोकांनी हिनवलं, चिढवलं पण तीने हार मानली नाही, आपल्या नावाचा जगात डंका वाजवला; पण बऱ्याच जणांना माहितच नाही

Deepthi Jeevanji भारताच्या क्रीडा क्षेत्रातलं सध्या चर्चेत असलेलं पण बऱ्याच जणांना माहित नसलेलं नाव. Paris Paralympics मध्ये तिने महिलांच्या 400 मीटर टी20 फायनलमध्ये 55.82 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले होते. दीप्तीने पटाकवेलं हे कांस्यपदक साऱ्या देशाला प्रेरणा देणारं ठरलं. संपूर्ण भारतात तिच्या नावाची जोरदार चर्चा झाली. ज्या लोकांनी तिला तिच्या दिसण्यावरून वारंवार हिणवलं तेच लोकं तीचं … Read more

Mahila Samriddhi Yojana – ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळणार! कसा होणार फायदा? वाचा…

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे देशाच्या समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांच्या हाताखाली पुरुष काम करत आहेत. बऱ्याच महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादित केलं आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत आजही ग्रामीण भागातील महिला काही प्रमाणात पिछाडीवर आहेत. पुरेशा माहितीचा … Read more

error: Content is protected !!