Surekha Yadav – कधी विचारही केला नव्हता ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं; सातारच्या लेकीची गगनभरारी, वाचा सविस्तर…

भारताच नाव उज्ज्वल करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक स्त्रिया महाराष्ट्राच्या मातीत घडल्या आणि घडत आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेला यशाचा सुरूंग लावत अनेक महिलांनी आपल्या नावाच डंका जगभरात वाजवला आहे. क्षेत्र कोणतेही असो महिलांनी आपली एक विशिष्ट जागा प्रत्येक क्षेत्रात निर्माण केली आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई भोसले, सरसेनापती उमाबाई दाभाडे, … Read more

How To Become a Model – व्यावसायिक मॉडेल कसे व्हावे, जाणून घ्या एका क्लिकवर

मॉडेलिंग हे अनेकांसाठी स्वप्नवत कारकीर्द असते, परंतु व्यावसायिक मॉडेल (How To Become a Model) बनण्यासाठी चांगले दिसण्यापेक्षा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, ध्येयबोली आवश्यक असते. त्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी, नेटवर्किंग आणि उद्योगातील गुंतागुंत समजून घेणे आवश्यक आहे. तुमचे ध्येय पॅरिसमधील धावपट्टीवर (Ramp Walk) चालणे, शीर्ष फॅशन मासिकांची मुखपृष्ठे मिळवणे किंवा ब्रँड्ससह सहयोग करणे असो, हा ब्लॉग … Read more

Marathi Shala – जे सरकारला जमलं नाही, ते सरपंचांनी करुन दाखवलं; जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

“महाराष्ट्रातच हाल सोसते मराठी आणि जिल्हा परिषद शाळा” गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा (Marathi Shala) झपाट्याने बंद होत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांची संख्ये वेगाने कमी होत आहे. आजच्या घडीला संपूर्ण शाळेची पटसंख्या 50 च्या आसपास आहे. एक काळ होता जेव्हा एका इयत्तेची पटसंख्या ही 60 ते 70 च्या दरम्यान होती. परंतु … Read more

Vasai Fort – मराठ्यांनी अस पळवून लावलं पोर्तुगीजांना, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला

डोंगरदऱ्यांमध्ये असणारे गड पाहण्यासाठी दर शनिवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई गर्दी करते. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गडांना भेट दिल्यावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आल्याचा भास होतो. शिवरायांनी आपल्या दुरदृष्टीने गनीमांचा काटा काढण्यासाठी अशा अनेक गडांची सह्याद्रीच्या कुशीत निर्मिती केली. मात्र, याबरोबर समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सु्द्धा त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या विचारांनी … Read more

Milk Day Vishesh – दूध आणि महाराष्ट्र: गोठ्यापासून ते चहाच्या कपपर्यंत दुधाच योगदान, कोणते जिल्हे आहेत आघाडीवर? वाचा…

“दौ भैसो का दुध पीलाती है मैरी माँ”, ही जाहीरात तुम्ही बऱ्याच वेळी टीव्हीवर पाहिली असेल. पोषणाचा स्त्रोत आणि शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुरळीत करणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुधाच्या (Milk Day Vishesh) जोरावर श्रीमंत झाली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिलं जात. महाराष्ट्रात, ग्रामीण उपजीविका, शहरी वापाराच्या पद्धती आणि राज्याच्या … Read more

Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्‍या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी … Read more

Santaji Ghorpade – सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा, वाचा संपूर्ण इतिहास…

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारं मराठ्यांच वादळ म्हणजे Santaji Ghorpade. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळाजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गनिमी कावा (गुरिल्ला युद्धा) पद्धतीने दुष्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत … Read more

तबल्याचे जादूगार Zakir Hussain यांच्या बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर

तबल्याचे जादूगार म्हणून ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असे प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद Zakir Hussain यांचे 16 डिसेंबर रोजी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतली सेन फ्रँन्सिस्को येथे त्यांनी शेवटचा श्वास घेत जगाला निरोप दिला. परंतु त्यांच्या अचानक जाण्यामुळे तबल्याचा जादुगार हरवल्याची भावना जनसामान्यांच्या मनात सलत राहिली. त्यांच्या जाण्यामुळे कधीच भरून न … Read more

Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…

सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड ताठ मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या … Read more

Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?

देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष सध्या केंद्रबिंदू ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. तरूण वर्गात या नेत्यांची क्रेझ पहायला मिळत आहे. उत्तम वक्ता, चाणक्य, लोकनेता अशा विविध नावांनी या नेत्यांना ओळखलं … Read more