Success Story – पालावरचा बिरदेव अधिकारी झाला; मेंढपाळाच्या मुलान करुन दाखवलं, कागल तालुक्याचा पहिला IPS

जिद्द, चिकाटी, मेहनत, कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धपा डोणे यांनी IPS पदाला गवसणी (Success Story) घातली आहे. दरवर्षी लाखो तरुण भारतातली सर्वात कठीण केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देतात. परंतु काहीच विद्यार्थी यशस्वी होतात. याच यशस्वी तरुणांमध्ये आज बिरदेवच नावं अभिमानाने घेतलं जात आहे. वडील दहावी पास … Read more

Pahalgam Terror Attack – भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता भारत सरका अ‍ॅक्शन मोडमद्ये आलं आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हल्ला होताच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते पहलगाममध्ये पोहोचले आहेत. दहशतवादी हल्ला अत्यंत भयावह स्वरुपाचा होता. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच देशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला … Read more

Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्या कोणी घडवून आणला? कोणत्या दहशतवादी संघटना आजही कश्मीरमध्ये कार्यरत आहेत

जम्मू आणि कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले पहलगाम (Pahalgam Terror Attack) हे ठिकाण दहशतवादी हल्ल्यामुळे हादरून गेले आहे. या हल्ल्याचे झटके भारतासह जगभरातील देशांना बसले आहेत. पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण एका क्षणात कुप्रसिद्ध झालं. या दहशतवादी हल्ल्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद, सहभागी गट आणि … Read more

Pahalgam Terror Attack – कश्मीर रडवतंय; 1990 पासून आत्तापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारी आकडेवारी

Pahalgam Terror Attack निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक जम्मू आणि कश्मिरमध्ये फिरण्यासाठी येत असतात. भारतातूनच नाही तर, जगभरातील नागरिकांची मोठी वर्दळ कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये पहायला मिळते. परंतु पाकिस्तानला खेटून असलेला हा प्रदेश वेळोवेळी दहशतवादी हल्ल्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये या प्रदेशातील हिंसक हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. … Read more

Pahalgam Terror Attack – 12 एप्रिलला लग्न झालं आणि 10 दिवसात…; दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडेलेल्या नागरिकांची करुण कहानी, वाचा…

22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack ) या निसर्गरम्य प्रदेशात आयुष्याचे काही दिवस आनंदात घालवण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. धर्म विचारून हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आले. या क्रूर हल्ल्यामध्ये कोणी आपला नवरा गमावला, कोणी वडील तर कोणी आपला भाऊ गमावला आहे. नुकतेच … Read more

Benefits of Watermelon Seeds – कलिंगड खाऊन बिया थुंकताय, जरा थांबा हा ब्लॉग वाचा…

उन्हाळा सुरू झाला की कलिंगडाचा (Benefits of Watermelon Seeds) अस्वाद घेण्याची सर्वांनाच ओढ लागते. भर उन्हात कलिंगड खालल्यामुळे शरीराला पाणी आणि चांगले पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा कलिंगड खाण्याचा सल्ला देतात. कलिंगडसोबत कलिंगडाच्या बियाचे सुद्धा भन्नाट फायदे आहेत, याची बऱ्याच लोकांना कल्पना नाही. कलिंगड खाल्ल्यानंतर बिया थुंकण्याची सवय सर्वांनाच असते. पण तुम्ही चुक करताय,  कलिंगड … Read more

Helmet – 70 हजारांच हेल्मेट डोक्यावर असूनही तरुणाचा जीव गेला, तुम्ही मृत्यूला आमंत्रण देताय; वाचा…

कोल्हापूरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास रेडकर यांचा एकुलता एक मुलगा सिद्धेश विलास रेडकर (23) याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावर 70 हजारांचे अत्याधुनिक Helmet असूनही तरुणाचा जीव गेला. आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशची बाईक धडक बसली. हा अपघात इतका भयंकर … Read more

How To Identify Fake Paneer At Home – तुम्ही आजाराला आमंत्रण देताय! घरच्या घरी प्रयोग करा आणि भेसळयूक्त पनीराचा छडा लावा,

How To Identify Fake Paneer At Home पनीर खाणाऱ्यांची संघ्या जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत. पनीर खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक चांगले फायदे आहेत. त्यामुळे लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पनीरवर तुटून पडताना दिसून येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पनीरची मागणी वाढली आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन मार्केटमध्ये भेसळयुक्त पनीरचा मोठा साठा दररोज निर्माण होत आहे. चांगल्या पद्धतीने … Read more

Tiger Migration – कोयना-चांदोली अभयारण्यातील वाघ दक्षिणेकडे जातायत, स्थलांतराच कारण काय? वाचा…

कोयणा अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून साकारल्या गेलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वाघ (Tiger Migration) ठरावीक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पात निघून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या टप्याटप्याने कमी होण्याची शक्यता आहे. जंगल उद्ध्वस्त केल्यामुळे आणि जंगलांमध्ये मानवांचा हस्तक्षेप वाढला आहे, यासरख्या अनेक घटनांमुळे प्राण्यांच्या अधिवासांत हस्तक्षेप होत आहे. भारतीय … Read more

Miyawaki Garden – लोणंद नगरपंचायतीचा मियावाकी गार्डनला हिरवा कंदील, कोण आहेत डॉ. मियावाकी; वाचा…

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत लोणंदमधील गायरान क्षेत्रातील एक हेक्टर जागेत मियावाकी (Miyawaki Garden) पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यभरात बेसुमार शहरीकरण आणि जंगलतोड सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये लोणंद नगरपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मियावाकी पद्धतीमुळे शहरांमध्ये निसर्गाचे पुनर्संयिकरण केल्यामुळे आशेचा किरण ठरत आहे. शाळा आणि रुग्णालयांपासून ते शहरी परिसर आणि औद्योगिक … Read more

error: Content is protected !!