Indian Army Vacancy- 1600 मीटरची घोडदौड! सैनिकांच्या सातारा जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून सैन्य भरती
देशसेवेचं (Indian Army Vacancy) स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत, कोल्हापूर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे सातारा येथे भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील आणि गोव्यातील तरुणांचे या सैन्य भरती मेळाव्यामध्ये नशीब उजळणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याने उमेदवारांनी दलालांना बळी न पडण्याचे आवाहन … Read more