Harihar Fort वर जाण्याच्या विचारात आहात! थांबा… प्रथम 300 पर्यटकांनाच प्राधान्य, वन विभागाच्या सुचना जारी; वाचा…
पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीत भटकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी बाहेर पडत असतात. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. परिणामी हरिहर (Harihar Fort), राजगड, सिंहगड, कळसुबाई, कलावंतीण इत्यादी. अशा काही गडांवर मोठ्या संख्येने पर्यटक गेल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अपघात होऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण या … Read more