Harihar Fort वर जाण्याच्या विचारात आहात! थांबा… प्रथम 300 पर्यटकांनाच प्राधान्य, वन विभागाच्या सुचना जारी; वाचा…

पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीत भटकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी बाहेर पडत असतात. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. परिणामी हरिहर (Harihar Fort), राजगड, सिंहगड, कळसुबाई, कलावंतीण इत्यादी. अशा काही गडांवर मोठ्या संख्येने पर्यटक गेल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अपघात होऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण या … Read more

Ajoba Fort – लव-कुश यांचे जन्मस्थळ, का पडले आजोबा गड असे नाव? वाचा सविस्तर…

सह्याद्रीने महाराष्ट्रावर भरभरून प्रेम करत आला आहे. अनेक डोंगर रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. सातपुडा पर्वतरांग, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग महाराष्ट्रात पहायला मिळते. सर्व डोंगररांगा विविधतेने नटलेल्या असून प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच डोंगररांगांमध्ये नावाने आजोबा (Ajoba Fort) पण रुपाने कणखर असलेला गड बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये थाट मानेने उभा आहे. बालाघाटच्या डोंगर … Read more

Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…

चंदन-वंदन या जुळ्या गडांची माहिती तुम्ही वाचली असेलच. साताऱ्यातील जुळी भावंड म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त अनेक जुळे गड महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याच जुळ्या गडांमधला गड म्हणडे रवळ्या आणि Jawlya fort. नाशिक जिल्ह्यात सातमाळा रांगेत या गडांचे वास्तव्य आहे. जावळ्या गड रवळ्या गडाच्या तुलनेच चढण्यास सोपा आहे. मात्र मुक्काम केल्यास रवळ्या आणि जावळ्या हे … Read more

Nhavigad Fort – शिवरायांच्या स्वराज्यातील एक देखणा गड

स्वराज्य उभारणीत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गडांच महत्त्वाच योगदान आहे. मात्र, सोशल मीडियाच्या विश्वात गुंतलेल्या तरुणाईला या गडांबद्दल फारसे माहित नाही. राजगड, लोहगड, तोरणा, रायगड या ठराविक गडांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये अनेक छोटे मोठे गड आपलं अस्तित्व टिकवून आजही उभे आहेत. असाच एक नाशिक जिल्ह्यातील गड म्हणजे Nhavigad Fort होयं. सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण … Read more

Markandeya Fort – नाशिकचा मार्कंड्या, का पडलं गडाला असं नाव? वाचा सविस्तर…

मुंबई ठाणेमधून गडांवर जाणाऱ्या दुर्गवेड्या भटक्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये छोट्यामोठ्या गडांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा बऱ्याच गडांबद्दल आपल्याला माहिती नाही. गड कितीही छोटा असला तरी त्याला छोटा का होईना इतिहास असतोच. अशाच एका नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत. चल तर म सफर … Read more