Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यातील माण आणि फलटण हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. पावसाचां प्रमाण कमी असल्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पंरतु गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा या भागांवर प्रसन्न झाल्याचे चित्र आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंक गेल्यामुळे अक्षरश: पूर आल्याची परिस्थिती या तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे.  दुष्काळाच्या पट्ट्यात वादळ … Read more

Child Custody Laws in India – आई-वडिलांच्या वादात मुलांचा ताबा कोणला दिला जातो? जाणून घ्या कशी असते न्यायालयीन प्रक्रिया

प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे हक्काचा जोडिदार मिळणे. एकमेकांना प्रत्येक अडिअडचणींमध्ये पाठिंबा देणे आणि सात जन्म एकमेकांसोबत राहण्याच वचन देणे होय. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. घटस्फोटांची प्रकरण वाढल्यामुळे फक्त संसारच तुटत नाहीत तर, या सर्व वादात लहान मुलांच्या जीवनावरही प्रतिकुल परिणाम होत आहेत. त्यानंतर सुरू होतो, तो मुलांचा ताबा … Read more

Tips For Farmers- महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळणार! शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? वाचा…

अवकाळी पावसाने धुमशान घातल्यामुळे शेतकऱ्यांसह (Tips For Farmers) सर्वांचीच तारांबळ उडाली. मुंबई, पुण्या सारख्या शहरांमध्ये पाणी तुंबल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कुठे गाड्या वाहून गेल्या, कुठे बाजार समितीती पाणी साचल्याने शेतकऱ्यांचा माल वाहून गेला, महामार्गांना नद्यांचा स्वरुप प्राप्त झालं होतं. पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे प्रशासनासह सर्वांचाच गणित बिघडलं. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच … Read more

Best Places To Visit In Monsoon in Satara – साताऱ्याच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणांना भेट द्याच, वाचा…

Best Places To Visit In Monsoon in Satara पाऊस आणि सातारा हे समीकरण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याचा हंगाम. सातारा जिल्हा ऐतिहासिक तर आहेच. पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा भरभरून साताऱ्याला दिलं आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं आपसूक अशा ठिकाणांच्या शोधात वळतात. गडकिल्ले, नद्या, धबधबे आणि सह्याद्रीच्या रागांमध्ये अनके अशा गोष्टी आहेत, त्या पाहण्यासारख्या आहेत. … Read more

Vaishnavi Hagawane – महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळणार का? कायदा काय सागतो, काय शिक्षा होऊ शकते; वाचा…

महाराष्ट्रासह देशभरात सध्या चर्चेचत असलेला विषय म्हणजे महाराष्ट्राची लेक Vaishnavi Hagawane यांचा हुंडाबळी. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारख टोकाच पाऊल आणि महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या गावात ही धक्कादायक घटना घडली. राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रकरण दाबलं जाण्याची दाट शक्यता होती. परंतु प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रकरण उचलून धरल्यामुळे वैष्णवीला न्याय मिळण्याची शक्यता … Read more

51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजाकारणतल्या अनेक मान्यवरांनी ज्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याच विवाह सोहळ्यातील नववधूने सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. हगवणे कुटुंबाचे शाही चोचले पुरवण्यासाठी आणि मुलीच्या सुखी संसारासाठी चव्हाण कुटुंबाने सोनं, फॉर्च्यूनर, चांदीची भांडी आणि बऱ्याच गोष्टी वेळोवेळी पुरवल्या. तरीही मानसिक छळ आणि सततची मारहाण याला कंटाळून 23 वर्षांच्या … Read more

Unseasonal Rain – अवकाळी पाऊस का पडतो? विनाशकारी परिणाम भागावे लागतील! वाचा आणि आपल्या लहान मुलांनाही सांगा

सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये Unseasonal Rain ने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शहरात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, कारण गर्मीपासून त्यांची सुटका झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकाच प्रचंड नुकसान झालं आहे. विशेष करून फळ शेती करणारे शेतकरी या पावसामुळे संकटात सापडले आहेत. अवकाळी … Read more

Crime Vishesh – प्रँक जीवावर बेतला, गुप्तांगात पाईप टाकला अन् भयंकर घडलं; अशी मस्करी करू नका

Crime Vishesh मित्र मैत्रिणी म्हंटल की, मजाक-मस्ती या सर्व गोष्टी हमखास आल्याच. मित्रांसोबत असताना भान हरपून लोकं एकमेकांची थट्टा मस्करी करतात. परंतु या सर्व थट्टा मस्करीमध्ये कधी कधी एखाद्याला जीवाला मुकावं लागत. अशा काही घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना हरयाणातील फरिदाबादमध्ये घडली आहे. मित्रांनी केलेला एक प्रँक एका 35 वर्षीय … Read more

Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Read more

मुंबईत Covid-19 पॉझिटीव्ह दोन रुग्णांचा मृत्यू! हे खरं आहे का? घाबरू नका पण काळजी घ्या; वाचा…

Covid-19 च्या काळात सारं जग थांबलं होतं. या भयंकर महामारीत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली तर, काही जण मृत्यूच्या दारात जाऊन आले. त्या कटू आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात घिरट्या घालत आहेत. हळूहळू सर्व गोष्टी सुरळित झाल्या आणि जग पुन्हा एकदा पूर्वपदावर आले. परंतु हा विषाणू पूर्णपणे संपूष्टात आलेला नाही. काही प्रमाणात लोकांना त्याची लागण होत … Read more

error: Content is protected !!