Pahalgam Terror Attack – भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता भारत सरका अ‍ॅक्शन मोडमद्ये आलं आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हल्ला होताच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते पहलगाममध्ये पोहोचले आहेत. दहशतवादी हल्ला अत्यंत भयावह स्वरुपाचा होता. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच देशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला … Read more

Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्या कोणी घडवून आणला? कोणत्या दहशतवादी संघटना आजही कश्मीरमध्ये कार्यरत आहेत

जम्मू आणि कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले पहलगाम (Pahalgam Terror Attack) हे ठिकाण दहशतवादी हल्ल्यामुळे हादरून गेले आहे. या हल्ल्याचे झटके भारतासह जगभरातील देशांना बसले आहेत. पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण एका क्षणात कुप्रसिद्ध झालं. या दहशतवादी हल्ल्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद, सहभागी गट आणि … Read more

Pahalgam Terror Attack – कश्मीर रडवतंय; 1990 पासून आत्तापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारी आकडेवारी

Pahalgam Terror Attack निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक जम्मू आणि कश्मिरमध्ये फिरण्यासाठी येत असतात. भारतातूनच नाही तर, जगभरातील नागरिकांची मोठी वर्दळ कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये पहायला मिळते. परंतु पाकिस्तानला खेटून असलेला हा प्रदेश वेळोवेळी दहशतवादी हल्ल्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये या प्रदेशातील हिंसक हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. … Read more

Pahalgam Terror Attack – 12 एप्रिलला लग्न झालं आणि 10 दिवसात…; दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडेलेल्या नागरिकांची करुण कहानी, वाचा…

22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack ) या निसर्गरम्य प्रदेशात आयुष्याचे काही दिवस आनंदात घालवण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. धर्म विचारून हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आले. या क्रूर हल्ल्यामध्ये कोणी आपला नवरा गमावला, कोणी वडील तर कोणी आपला भाऊ गमावला आहे. नुकतेच … Read more

Helmet – 70 हजारांच हेल्मेट डोक्यावर असूनही तरुणाचा जीव गेला, तुम्ही मृत्यूला आमंत्रण देताय; वाचा…

कोल्हापूरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास रेडकर यांचा एकुलता एक मुलगा सिद्धेश विलास रेडकर (23) याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावर 70 हजारांचे अत्याधुनिक Helmet असूनही तरुणाचा जीव गेला. आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशची बाईक धडक बसली. हा अपघात इतका भयंकर … Read more

Wai – चित्रपट पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र सरकार वाईचं प्रमोशन करणार?

वाई (Wai) म्हणजे इतिहास, निसर्गाची मुक्त उधळणं, मंदिरांच शहर, व्यावसायिकांच गावं आणि चित्रपट निर्मात्यांच हक्काच ठिकाणं. मराठी चित्रपटांपासून ते बॉलिवडूच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांच शुटींग वाईमध्ये झालं आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं वाई हे शहर निर्मात्यांना, कलाकारांना नेहमीच आकर्षित करतं आलं आहे.  दरवर्षी वाईच्या विविध भागांमध्ये चित्रपटांचा, मालिकांच आणि जाहीरातींच शुटींग सुरू असतं. त्यामुळे वाई फक्त पर्यटकांनाच … Read more

Wai Satara – वाई-सुरूर रस्त्याचं रुंदीकरण आणि वाईकरांचा विरोध; नागरिकांच्या मागण्या काय? वृक्ष पुनर्वसन शक्य आहे का?

मागील अनेक दिवसांपासून वाई (Wai Satara) तालुक्यात निसर्गाच्या संवर्धनासाठी वाई-सुरुर रोडवरील झाडांच्या संरक्षणासाठी नागरिक एकवटले आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) सुरूर-वाई आणि वाई-महाबळेश्वर-पोलादपूर मार्गांवर करत आहे. परंतु यामुळे या मार्गावरील अनेक दशकांपासून उभी असलेली झाडं तोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून थाटात … Read more

Is Hindi National Language of India – आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही – राज ठाकरे; हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? वाचा…

Is Hindi National Language of India हिंदीविरुद्ध इतर भाषा असा जो काही गेल्या महिन्यांपासून वाद सुरू आहे, तो आता वाढत चालला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा हिंदी भाषेला जोरदार विरोध केला जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध केला आहे.  प्रत्येक भाषा ही सुंदरच असते … Read more

Electrical Safety Rules – दिलीप गोळे यांचा शॉक लागून मृत्यू; महाराष्ट्र सरकार मदत करणार का? वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदे, वाचा…

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी गावचे सुपूत्र दिलीप विठ्ठल गोळे यांचा काही दिवसांपूर्वी बलकवडी येथे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. महावितरणमध्ये (electrical safety rules) कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे दिलीप गोळे मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर भागावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वी … Read more

Narsimha Mandir – धोम धरणाच्या कुशीत वसलेल्या 300 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? वाचा…

कृष्णा नदीच्या शांत काठावर वसलेले, वाई (Wai) तालुक्यातील धोम (Dhom) हे महाराष्ट्रातील दोन सर्वात आदरणीय मंदिरांचे घर आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिर (Narsimha Mandir). ही पवित्र स्थळे केवळ वास्तुशिल्पातील चमत्कार नाहीत तर, ती खोल आध्यात्मिक केंद्रे देखील आहेत जी भक्त, यात्रेकरू आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. त्यांचे आकर्षण त्यांच्या 300 वर्षांच्या समृद्ध इतिहासात, शांत परिसरामध्ये … Read more

error: Content is protected !!