Disha Salian Case – दिशा सालियनची हत्या झाली? आतापर्यंत काय काय घडलं, कोणाची नावं आली चर्चेत; वाचा स्टेप बाय स्टेप

Disha Salian Case दिशाचे सालियन हिच्या मृत्यूमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळणार असल्याची शक्यता आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोठी राजकीय … Read more

Tallest and Shortest Person – ‘या’ आहेत जगातील सर्वाच उंच आणि लहान व्यक्ती, भारतातील महिला आहे पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या सविस्तर…

जगाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने आणि कौशल्यामुळे आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्याच पोहचवले आहे. परंतु जगात अशाही काही व्यक्ती आहेत. त्यांचा जन्मच हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे. मध्यम उंचीच्या या जगातील लोकांनी आपलं अस्तित्व निर्माण करत आपल्या नावाचा डंका सातासुमद्रापार वाजवला आहे. या ब्लॉगमध्ये आपण त्यांच्या जीवनाच्या काही महत्त्वाच्या घडमोडींचा थोडक्यात … Read more

Kalpana Chawla Biography – कल्पना चावलाही पृथ्वीवर परतल्या असत्या, पण; वाचा सविस्तर….

Kalpana Chawla Biography नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मागील नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकल्या होते. त्यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने क्रू मिशन यशस्वीरिल्या लाँच केले. या मोहिमेचे क्रू-10 असे नामकरण करण्यात आले आहे. 19 मार्च रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स … Read more

Cleanest Village in India – आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव भारतात आहे, आपलही गाव असं झालं पाहिजे; वाचा सविस्तर…

Cleanest Village in India धर्म, जात, भाषा आणि विविध परंपरेने नटलेला भारत जगातील एकमेव देश आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते अगदी शांत वातावरणातल्या डोंगर दऱ्यांमधील गावांपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात विविधता आढळून येते. भारताच्या कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक भागाच काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच विविधतेने नटलेल्या भारतातील एक मौल्यवान रत्न म्हणजे ईशान्येकडील मेघालय राज्यातील मावलिनॉन्ग हे गाव. या … Read more

Top 10 Villages In India – भारतातील विकसीत आणि अव्वल गावं एकदा पहाच, तुम्हालाही हेवा वाटेल

Top 10 Villages In India भारताचा प्रवास विकसनशील देशांच्या यादीतून विकसीत देशांच्या दिशेने सुरू आहे. या सर्व प्रक्रियेत शहरांचा वाटा खूप मोठा आहे. शहरांमध्ये असणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या, शाळा, महाविद्यालये, अत्याधुनिक रुग्णालय या सर्वच गोष्टी देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. परंतु या सर्व गोष्टींना प्राधन्यक्रम देत असताना भारताच्या विकासाचा मुख्य पाया म्हणजे आपली गावं याना विसरुन … Read more

Best Picnic Destinations for Summer – रखरखत्या उन्हात थंड हवेचे ठिकाण शोधताय? आत्ताच क्लिक करा

Best Picnic Destinations for Summer ऊन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याची चाहूल लागते. कुटुंबासोब, मित्रांसोबत किंवा पत्नीसोबत फिरायला जाण्याच नियोजन केलं जातं. बऱ्याच वेळा एका दिवस किंवा दोन दिवस फिरायला जाण्याचे निजोनय केले जाते. धावपळीच्या जगात थोडा विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न सर्वांकडूनच केला जातो. परंतु या सर्व गोष्टी करत असताना सर्वात मोठी … Read more

Holi Festival – होळी आणि राधा-कृष्ण, लाठमार होळी कुठे साजरी केली जाती माहित आहे का?

Holi Festival भारतातील सर्वात प्रिय सणांपैकी एक सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. धुलविंदनच्या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. हा सण केवळ रंगांचा उत्सव नाही, तर प्रेम, भक्ती आणि आनंदांचा देखील सण आहे. राधा आणि कृष्णाची मैत्री, प्रेम, एकमेकांप्रती असणारा विश्वास म्हणजे होळी. पौराणिक कथांमध्ये राधा आणि … Read more

Holi Festival – महिलांची सुरक्षा हीच आपली जबाबदारी, रंग लावा पण जबरदस्ती नको; अशी घ्या स्वत:ची काळजी

Holi Festival होळी सणाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत असतो. रंगांचा सण भारतासह जगभरात हिंदू बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. लोकं एकत्र येतात आणि आनंदात सण साजरा करतात. कुटुंब, मित्र मंडळी आणि अनोळखी लोकं सुद्धा या उत्सवाह मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी सारखी परिस्थिती निर्माण होते. याच गोष्टीचा गैरफायदा काही टवाळखोरांकडून घेतला … Read more

Holi Festival – होळी का साजरी केली जात? जाणून घ्या सविस्तर…

संपूर्ण भारतात होळी (Holi Festival ) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राग, द्वेश, वाईट सवयी इत्यादी अनेक चुकीच्या गोष्टींना होळीच्या स्वरुपात अग्नी दिला जातो. होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर एकता, आनंद आणि नूतनीकरणाचा काळ आहे. होळी सणाच्या इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केल्यास एकता, आनंद नवीन अनुभव या सारख्या गोष्टींचा आनंद घेता येईल.  हिंदू पौराणिक … Read more

Most Expensive Cricket Bat – जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट, दिग्गज भारतीय खेळाडूचाही आहे समावेश; वाचा सविस्तर…

Most Expensive Cricket Bat Champions Trophy 2025 चा विजेता होण्याचा बहुमान भारताने पटकावला. दुबईमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दिलेले माफक आव्हान टीम इंडियाने अगदी सहज पूर्ण केले विजयश्री खेचून आणला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग दुसऱ्यांना ICC टुर्नामेंटमध्ये विजेतेपद पटकावले आहे. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी. त्यामुळे सध्याच्या घडली जगातील ‘बाप’ संघ … Read more

error: Content is protected !!