Cleanest Village in India – आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव भारतात आहे, आपलही गाव असं झालं पाहिजे; वाचा सविस्तर…
Cleanest Village in India धर्म, जात, भाषा आणि विविध परंपरेने नटलेला भारत जगातील एकमेव देश आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते अगदी शांत वातावरणातल्या डोंगर दऱ्यांमधील गावांपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात विविधता आढळून येते. भारताच्या कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक भागाच काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच विविधतेने नटलेल्या भारतातील एक मौल्यवान रत्न म्हणजे ईशान्येकडील मेघालय राज्यातील मावलिनॉन्ग हे गाव. या … Read more