Dangerous Cities For Women- महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरतीये भारताची राजधानी, मुंबई कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर….
Dangerous cities for women सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दररोज महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार, छेडछाड, विनयभंगाच्या अनेक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेश हे राज्य या घटनांमध्ये अव्वल आहे. तर देशातील एक … Read more