पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या दोघांचा मृत्यू, 12 जखमी
मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे (प्रमोद विठ्ठल वाघ) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर चाललेल्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर दोन्ही ट्रक दुभाजक तोडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आले आणि समोरून येणाऱ्या एर्टिगा व टाटा अल्ट्रोझ … Read more