Satara Vishesh – साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध, 19 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; कोणकोणत्या ठिकाणांचा आहे समावेश, वाचा…
पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात भटकण्याची ओढ लागते. मुंबई आणि पुण्याहून साताऱ्यातील (Satara Vishesh ) वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा पावसाळ्यात झपाट्याने वाढ होते. परंतु या अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दु:खद घटना सुद्धा घडतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे 20 जून पासून 19 ऑगस्टपर्यंत बंद … Read more