Mahakumbh Mela आणि इतिहास, स्वतंत्र भारताचा पहिला कुंभमेळा कधी आयोजित केला होता? वाचा सविस्तर…
भारताच्या समृद्ध संस्कृतीमध्ये महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. जगभरातील लाखो लोकं या पवित्र सोहळ्याला हजेरी लावतात. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. दर 12 वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी मेळा भरतो. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. Mahakumbh Mela हा श्रद्धा … Read more