Chhatrapati Sambhaji Maharaj – स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा राज्याभिषेक! छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांना ‘या’ गोष्टी माहित असल्याच पाहिजेत

Chhatrapati Sambhaji Maharaj स्वराज्याच्या धाकल्या धण्याचा राज्याभिषेक आणि मावळ्यांची लगबग. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण रायगड शिवभक्तांनी भरून गेला आहे. आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणींना गडावर हजेरी लावली आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जगाच्या इतिहासात आदराने उल्लेख केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे अदम्य धैर्य, विद्वतापूर्ण बुद्धिमत्ता, … Read more

Justice M. Fathima Beevi – भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश, एक असमान्य व्यक्तिमत्व

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे Justice M. Fathima Beevi यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झालेली नियुक्ती. पुरुषी वर्चस्वाच अवघड जाळं भेदून यशाच्या उत्तुंग शिखरावर ताठ मानेने विराजमान होण्याचा बहुमान एम. फातिमा बीवी यांनी मिळवला. अफाट बुद्धीच्या जोरावर त्यांनी इतिहास रचला आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांनी पटकावला. … Read more

Indians in USA – सुंदर पिचाई ते सलमान खान, ‘या’ भारतीयांनी अमेरिकेत उच्च पदांना घातलीये गवसणी; जाणून घ्या सविस्तर

जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांना (Indians In USA) आपल्या नावाचा डंका वाजवून देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवेल आहे. विविध पदांवर भारतीय वंशाचे नागरिक आज कार्यरत आहेत. कंपनीचे CEO ते अमेरिकेच्या उपाध्यक्षापर्यंत सर्व महत्त्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या नागरिकांनी आपले कर्तृत्व सिद्द केले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या महासत्ता असलेल्या अमिरिकेत भारतीय मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून … Read more

Arunima Sinha – रेल्वे अपघातात पाय गमावला, पण हार न मानता इतिहास रचला

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करत येतात. त्यासाठी सुरुवात करावी लागते, पुढचं पाऊल टाकावं लागतं, रिस्क घ्यावी लागते. अशीच रिस्क Arunima Sinha यांनी घेतली आणि त्यांच्या नावाची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांची यशोगाथा प्रत्येक व्यक्तिला प्रेरणा देणारी आहे. रेल्वे … Read more

Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कठाळे यांची यशोगाथा

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उद्योग विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या Jayanti Kathale या सावित्रीच्या लेकीची यशोगाथा जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयंती या हुशार, मेहनती आणि कर्तृत्वान आहेत. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या घडीला त्यांच्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये शाखा आहेत. एक प्रसिद्ध उद्योजिका बनण्यापर्यंतचा … Read more

Baba Vanga – कोण आहे बाबा वेन्गा? तिची भविष्यवाणी कितपत खरी ठरते? जाणून घ्या सविस्तर…

Baba Vanga या भविष्यवेत्यांनी 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. तसेच हीच जगाच्या अंताची सुरुवात असू शकते, असही ते म्हणाले आहेत. अनेक वेळा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. परंतु बऱ्याच जणांना बाबा वेन्गा यांच्या बद्दल माहित नाही.  कोण आहेत बाबा वेन्गा? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी हा विशेष … Read more

Success Story Of Falguni Nayar – इन्व्हेस्टमेंट बँकर ते यशस्वी उद्योजक, वयाच्या 50 व्या वर्षी घेतली रिस्क अन् झाली करोडोंची मालकीन

Success Story Of Falguni Nayar .भारतामध्ये कर्तृत्वान स्त्र्यियांची कमतरता नाही. एक काळ होता जेव्हा महिलांना दुय्यम वागणूक दिली जात होती. चुल आणि मुल इतकच महिलांचे आयुष्य हे मर्यादित होतं. परंतु आता काळ बदलला आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांच्या पुढे जाऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. … Read more

Famous Personalities Died in 2024 – मनमोमहन सिंग, रतन टाटा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप

Famous Personalities Died in 2024 मनमोहन सिंग (1932-2024) भारताचे 13 वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी, सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेला उदारीकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला अर्थमंत्री, … Read more

Osamu Suzuki – मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करणारा अवलिया हरपला

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मारूती सुझुकीच्या गाड्यांना पसंती दिली जाते. 90 च्या दशकात मारूती 800 या गाडीने जो काही धुमाकूळ घातला होता. त्याला तोड नाही. मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांनी ही गाडी खरेदी करत आपले चार चाकी घेण्याचे स्वप्न साकार केले. मारुती सुझूकीच्या गाड्यांमुळे मध्यमवर्गीयांचे चार चाकीत बसण्याचे स्वप्न साकार झाले. सध्याच्या घडीला मध्यमवर्गीयांच्या सर्वाधिक पसंतीची गाडी म्हणजे … Read more

Dr. Manmohan Singh यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय

भारताचे माजी पंतप्रधान Dr. Manmohan Singh यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. एक सच्चा राजकारणी हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा ‘असरादर सरदार’  त्यांची ओळख आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त केली जात आहे. 2004 साली देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी … Read more

error: Content is protected !!