Homemade Remedies For Health – पावसाळा अन् साथीचे आजार, घरच्याघरी बनवा पारंपरिक काढे; लगेच वाचा…

Homemade Remedies For Health पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात थंड गार वातावरणात मनसोक्त फिरण्याचे आणि सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे. त्याचबरोबर गरमागरम पदार्थांची चवही जीभेवर आपसूक रेंगाळत. त्यामुळे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध गोष्टींवर ताव मारला जातो. परंतु त्यासोबतच आजारी होण्याचा धोका सुद्धा तितकाच वाढतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, अपचन, अॅलर्जी, घशाचे इन्फेक्शन इत्यादी. अशा स्वरुपाचे आजार … Read more

Vegetables For Rainy Season – पावसाळा आणि आजार, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा…

पावसाळा आला की निसर्ग बहरून जातो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू म्हणजे जणू निसर्गाचा उत्सव साजरा करणारे ऋतू होय. निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे संचार करण्यासाठी आणि निसर्गाच सौंदर्य पाहण्यासाठी या दोन ऋतूंमध्ये मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतात. परंतु याचबरोबर पावसाळ्यात विषाणूंचा प्रसारही प्रचंड वाढतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमद्ये त्याप्रमाणे बदल होणं सुद्धा गरजेच आहे. विशेष … Read more

Benefits of Lemon – छोटं फळ मोठा परिणाम, लिंबाचे जबरदस्त फायदे; वाचा…

चवीला आंबट असणारं लिंबू (Benefits of Lemon) शरीरासाठी एक पॉवरहाऊस म्हणून काम करतं. हो हे खरं आहे. लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिणे, नाष्टा करताना किंवा जेवताना त्यामध्ये लिंबू पिळून खाणे किंवा इतर प्रकारे लिंबाचा आपल्या आहारात समावेश करणे असो. त्याचे नेहमीच शरीराला चांगले फायदे होतात. … Read more

Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more

Courses For Girls After 12th – 12 वी पूर्ण केल्यानंतर मुलींसाठी करिअरचे असंख्य पर्याय, जाणून घ्या एका क्लिकवर

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर 12 वी चा (Courses For Girls After 12th) महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. विशेष करुन मुलींसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आजही भारतामध्ये 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलींच लग्न लावून दिलं जातं. मुलींची स्वप्न, त्यांची आवड या सर्व गोष्टींना हमखास हरताळ फासला जातो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मुलींना आपलं नाणं खणखणीत … Read more

After 10th Government Jobs List – पदवीनंतर नाही दहावी पास झाल्यावरही सरकारी नोकरी मिळणारं! पण कशी? वाचा…

भारतामध्ये सरकारी नोकरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नोकरीची सुरक्षिततेमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतना पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेकांचा अचा समज आहे की, सरकारी नोकरी फक्त पदवी पूर्ण झाल्यानंतरच मिळवता येते. तर, तस अजिबात नाही. दहावी उत्तीर्ण (After 10th Government Jobs List ) झाल्यानंतरी तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याची … Read more

Inspirational Story in Marathi – हांतरुणाला न खिळता 65 व्या वर्षी आजींच्या हाती रिक्षाच स्टेअरिंग, साताऱ्याच्या मंगल आवळेंनी तरुणांनाही लाजवलं

Inspirational Story in Marathi तंत्रज्ञानाने पकडलेला वेग, घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनात कोणती व्यक्ती कधी कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात येईल, हे सांगता येत नाही. परंतु या सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने देशाच्या अनपेक्षित कोपऱ्यांमधून हिऱ्यांसारख टॅलेंट पुढे येत आहे. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा रंगतीये साताऱ्याच्या मंगल आवळे या 65 वर्षीय आजींची. हांतरुणाला खिळणाऱ्या या वयात … Read more

Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. “हिंदू” नागरिकांना टार्गेट करून त्यांना मारण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानचं पाणी बंद केल आणि त्याचबरबोर एकएक करत अनेक गोष्टी बंद केल्या. याच दरम्यान भारताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी “Operation Sindoor” … Read more

Employment Contract – चाकरमान्यांसाठी महत्त्वाच, रोजगार करारच महत्त्व जाणून घ्या; वाचा…

जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. प्रत्येक गोष्ट आधुनिक झाली आहे. कामाचं स्वरुप बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे ज्या वेगाने नोकऱ्या निर्माण होत आहेत, त्याच वेगाने काही क्षेत्रांमधील नोकऱ्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. आताच्या घडीला रोजगार हा फक्त हस्तांदोलन आणि एकमेकांना आश्वासन देण्याइतपत मर्यादित राहिलेला नाही. … Read more

Weirdest Fruits – शिंगे असलेला खरबूज, बुद्धाचा हात ते स्नेक फ्रुट; जगभरातील आगळीवेगळी फळे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

आंबा, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री, केळी, द्राक्ष, करवंद इत्यादी. फळांबद्दल तुम्हा सर्वांना माहित आहे. भारतात ही सर्व फळं मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्याचबरोबर परदेशातील किवी, ड्रॅगनफ्रूट सारख्या फळांची मागणी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण चवीने विविध फळांचा अस्वात घेतात. परंतु या फळांव्यतिरिक्त जगाच्या कानाकोपऱ्यात अशी काही फळं आहेत. … Read more