Forts In Navi Mumbai – नवी मुंबईच्या कुशीत वसलेले ‘हे’ दुर्ग तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या एका क्लिकवर…

Forts In Navi Mumbai मुंबईच्या धर्तीवर उभारण्यात आलेलं नवी मुंबई हे शहर राहणीमानाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीन नवी मुंबई शहराचा जगात डंका आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त नवी मुंबईला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टी नवी मुंबईमध्ये आहेत. शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक दुर्ग नवी मुंबईमध्ये आहेत. हे सर्व दुर्ग एका … Read more

Kondane Caves; कर्जतच्या कड्याकपारीत दडलेला ऐतिहासिक खजिना

फोटो - कौशिक वाडकर

रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेले आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) सफर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. … Read more

Forts In Mumbai – मुंबईतील ‘हे’ किल्ले तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Forts In Mumbai महाराष्ट्र म्हटलं की गडकिल्ले आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यातल्या त्यात सह्याद्रीच्या दऱ्यो खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गडकिल्ले उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक दुर्ग प्रामुख्याने सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्माण केले आहेत. त्यामुळे मुघल, इंग्रंज आणि पोर्तुगिजांना हे गडकिल्ले पाहून अक्षरश: घाम फुटायचा. परंतु याच पोर्तुगिजांनी, ब्रिटिशांनी स्व-संरक्षणासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक … Read more

Bhairavgad Fort – अजस्त्र अभेद्य मोरोशीचा भैरवगड

मागच्या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. गगनाला भिडणारा चंदेरी दुरूनच आपल्याला आकर्षीत करतो. सुळक्या प्रमाणे त्या गडाची रचना आहे. चंदेरी पेक्षाही अवघड नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड चढाई असलेल्या गड कोणता असं कोणी विचारलं तर हमखास भैरवगड-मोरोशी/Bhairavgad Fort या गडाचा उल्लेख केला जातो. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असलेल्या डाईक रचनेनुसार या भैरवगडाची रचना आहे. … Read more

Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more

Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Belapur Fort – माणसांच्या गर्दीत हरवलेला बेलापूरचा किल्ला, एकदा अवश्य भेट द्या

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांच्या आसपास अनेक गडकिल्ले शेवटच्या घटका मोजत उभे आहेत. माणसांच्या गर्दीत तरीही दुर्लक्षीत असणार्‍या या गडांबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा माहिती नाही. असाच एक दुर्लक्षीत गड म्हणजे नवी मुंबईत असणारा Belapur Fort होय. शहराच्या अगदी जवळ असणारा हा भुईकोट किल्ला अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना या गडाबद्दल माहिती नाही. … Read more

Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more