korigad fort – कोळ्यांचा कोरीगड, वाचा गडाचा सविस्तर इतिहास…

पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा Korigad Fort सह्याद्रीच्या कुशीत बागडणाऱ्या मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना साध घालतं आहे. आयुष्याच्या टप्प्यावरील तिन्ही पिढींचा उल्लेख करण्याचे कारण, म्हणजे गडावर जाण्याची वाट अतिशय सहज, सरळ आणि चांगल्या दर्जाची आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती गडावर अगदी सहज जाऊ शकते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात गडाचे सौंदर्य खुलून निघते. … Read more

Subhanmangal Fort – स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार किल्ले सुभानमंगळ

स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार होण्याचे भाग्य Subhanmangal Fort ला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुभानमंगळ गडाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे-सातारा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या काठी अखेरच्या घटका मोजत सुभानमंगळ हा भुईकोड गड उभा आहे. गडाची अवस्था अत्यंत दयनीय असून एका बाजूचा बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे. सुभानमंगळ आणि इतिहास पुणे जिल्ह्यातील शिरवळमध्ये नीरा … Read more

Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुणे जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड होते. मध्यवर्ती ठिकाण आणि शिवरायांच वास्तव्य पुणे जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्याचा आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. घाटमाथ्यावरून ये-जा करताना चौफेर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी राजगड, तोरणा या गडांसह अनेक छोटेमोठे गड घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले होते. स्वराज्याच्या उभारणीत या सर्व गडांचे विशेष योगदान आहे. या फळीतला एक गड … Read more

Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले. पुणे जिल्ह्यात आढळणारा Ghangad Fort असा काही मोजक्या गडांपैकी एक. निजामशाही, आदिलशाही मराठे पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने … Read more

Rajgad Fort – राजांचा राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी; एकदा पहाच

राजियांचा राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच … Read more

रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल की गडकिल्ले. बाप जस आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांच आणि त्यांच्या सवंगड्यांच बालपण गेल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथ सुद्धा त्यांनी या सह्याद्रीच्या कुशीतच घेतली. रायरेश्वरास … Read more