Maharashtra – आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास दंड आकारणार गाव माहितीये का? ग्रामपंचायतीने घेतलेले ‘हे’ 13 निर्णय ऐतिहासिक आहेत, वाचा…
Maharashtra असो अथवा भारत राग आला की राग व्यक्त करण्याच साधन म्हणजे शिवी. प्रामुख्याने आई आणि बहिणीवरुन घाणघाण शिव्या दिल्या जातात. यावरुन वादही होतो आणि वादाच रुपांतर हाणामारीत होतं. शिवी दिल्यामुळे झालेल्या मारामारील अनेकांना आपला जीवही गमावला आहे. अशा काही घटना महाराष्ट्रासह भारतात घडल्या आहेत. परंतु शिव्या घालण्यावर बंदी घातली तर, प्रश्नच संपून जाईल. अहिल्यानगरमध्ये … Read more