Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more

Inspirational Story in Marathi – हांतरुणाला न खिळता 65 व्या वर्षी आजींच्या हाती रिक्षाच स्टेअरिंग, साताऱ्याच्या मंगल आवळेंनी तरुणांनाही लाजवलं

Inspirational Story in Marathi तंत्रज्ञानाने पकडलेला वेग, घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनात कोणती व्यक्ती कधी कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात येईल, हे सांगता येत नाही. परंतु या सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने देशाच्या अनपेक्षित कोपऱ्यांमधून हिऱ्यांसारख टॅलेंट पुढे येत आहे. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा रंगतीये साताऱ्याच्या मंगल आवळे या 65 वर्षीय आजींची. हांतरुणाला खिळणाऱ्या या वयात … Read more

Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. “हिंदू” नागरिकांना टार्गेट करून त्यांना मारण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानचं पाणी बंद केल आणि त्याचबरबोर एकएक करत अनेक गोष्टी बंद केल्या. याच दरम्यान भारताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी “Operation Sindoor” … Read more

Employment Contract – चाकरमान्यांसाठी महत्त्वाच, रोजगार करारच महत्त्व जाणून घ्या; वाचा…

जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. प्रत्येक गोष्ट आधुनिक झाली आहे. कामाचं स्वरुप बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे ज्या वेगाने नोकऱ्या निर्माण होत आहेत, त्याच वेगाने काही क्षेत्रांमधील नोकऱ्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. आताच्या घडीला रोजगार हा फक्त हस्तांदोलन आणि एकमेकांना आश्वासन देण्याइतपत मर्यादित राहिलेला नाही. … Read more

How To Use Lift – लिफ्टचा वापर करताय! ‘या’ 18 गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत, वाचा…

प्रामुख्याने शहरांमध्ये लिफ्टचा (How To Use Lift) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गगनाला भिडणाऱ्या इमारतींची निर्मिती झपाट्याने होत असल्यामुळे, एवढ्या उंचावर चालत जाणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्रास लिफ्टचाच वापर केला जातो. कारण लिफ्ट हा एकमेव पर्याय आहे, जो माणसांना सहज आणि वेगात निश्चित स्थळी आपल्याला पोहचवू शकतो. रुग्णालयांपासून ते शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्व ठिकाणी लिफ्टचा … Read more

Maharashtra – आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास दंड आकारणार गाव माहितीये का? ग्रामपंचायतीने घेतलेले ‘हे’ 13 निर्णय ऐतिहासिक आहेत, वाचा…

Maharashtra असो अथवा भारत राग आला की राग व्यक्त करण्याच साधन म्हणजे शिवी. प्रामुख्याने आई आणि बहिणीवरुन घाणघाण शिव्या दिल्या जातात. यावरुन वादही होतो आणि वादाच रुपांतर हाणामारीत होतं. शिवी दिल्यामुळे झालेल्या मारामारील अनेकांना आपला जीवही गमावला आहे. अशा काही घटना महाराष्ट्रासह भारतात घडल्या आहेत. परंतु शिव्या घालण्यावर बंदी घातली तर, प्रश्नच संपून जाईल. अहिल्यानगरमध्ये … Read more

Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…

जन्माल्या आलेल्या लहान मुलाचं आधार कार्ड काढण्याच्या आगोदर पहिलं इन्स्टाग्रामवर अकाऊंट (Social Media impact) ओपन केलं जातं. त्यानंतर सुरू होतो फॉलोवर्स आणि फेक कुटुंब तयार करण्याचा जीवघेणा खेळ. याच जीवघेण्या खेळामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवला आहे. कारण काय तर, इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्स कमी होत होते. एवढ्या शुल्लक कारणाणुळे या तरुणीने आई-वडिलांचा विचार न … Read more

Maharashtra Din – गुजरात-कर्नाटकला पिछाडून महाराष्ट्राने मारलीये मुसंडी; आरोग्य, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान अन् शिक्षण, वाचा…

भारतातील सर्वात प्रगतशील राज्य  कोणतं? असा प्रश्न कोणी विचारला की, “महाराष्ट्र” (Maharashtra Din) हे नावं आपसूक तोंडावर आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, संतांची भुमी, लेखक कलावतांचं राज्य, चित्रपटांची पंढरी आणि आधुनिकतेच्या दिशेने मार्गस्थ होणारी विकसीत भुमी. क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आणि तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य … Read more

error: Content is protected !!