Milk Day Vishesh – दूध आणि महाराष्ट्र: गोठ्यापासून ते चहाच्या कपपर्यंत दुधाच योगदान, कोणते जिल्हे आहेत आघाडीवर? वाचा…

“दौ भैसो का दुध पीलाती है मैरी माँ”, ही जाहीरात तुम्ही बऱ्याच वेळी टीव्हीवर पाहिली असेल. पोषणाचा स्त्रोत आणि शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुरळीत करणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुधाच्या (Milk Day Vishesh) जोरावर श्रीमंत झाली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिलं जात. महाराष्ट्रात, ग्रामीण उपजीविका, शहरी वापाराच्या पद्धती आणि राज्याच्या … Read more

Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्‍या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी … Read more

Santaji Ghorpade – सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा, वाचा संपूर्ण इतिहास…

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारं मराठ्यांच वादळ म्हणजे Santaji Ghorpade. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळाजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गनिमी कावा (गुरिल्ला युद्धा) पद्धतीने दुष्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत … Read more

तबल्याचे जादूगार Zakir Hussain यांच्या बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर

तबल्याचे जादूगार म्हणून ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असे प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद Zakir Hussain यांचे 16 डिसेंबर रोजी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतली सेन फ्रँन्सिस्को येथे त्यांनी शेवटचा श्वास घेत जगाला निरोप दिला. परंतु त्यांच्या अचानक जाण्यामुळे तबल्याचा जादुगार हरवल्याची भावना जनसामान्यांच्या मनात सलत राहिली. त्यांच्या जाण्यामुळे कधीच भरून न … Read more

Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…

सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड थाट मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या … Read more

Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?

देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष सध्या केंद्रबिंदू ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. तरूण वर्गात या नेत्यांची क्रेझ पहायला मिळत आहे. उत्तम वक्ता, चाणक्य, लोकनेता अशा विविध नावांनी या नेत्यांना ओळखलं … Read more

Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या तिंपाट लोकांच्या तोंडावर कायमची पट्टी लावण्याच काम महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिकांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी रत्न महाराष्ट्राच्या मातीत घडली आणि घडत आहेत. देशात परदेशात आपल्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. पुरुषांच्या जोडीला महिलांनी सुद्धा आघाडी घेतली. वर्तमानाचा विचार केला तर, जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात … Read more

साताऱ्याचा Bhairavagad Fort; इंग्रंज अधिकाऱ्याने या गडाचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला होता

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या भटक्यांना Bhairavagad Fort म्हटले की, रायगड जिल्ह्यात असणारा अतिविराट, काळजाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हमखास आठवत असणार. परंतु महाराष्ट्रात फक्त एकच भैरवगड नाही. महाराष्ट्राच्या डोंगरदर्यांमध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. प्रत्येक गडाचे आपापले वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये मोरोशीचा भैरवगड हा जास्त प्रचलित असून सह्याद्रीत भटकणाऱ्या दुर्गवेड्याचे मोरोशीचा भैरवगड सर करण्याचे स्वप्न … Read more

kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते

रांगड्या सातारा जिल्ह्यातील रांगडा गड म्हणजे Kenjalgad Fort होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणार्‍या डोंगरात अगदी थाटात उभा आहे. गडाची सध्या दुरावस्था झाली असली तरीही गडाचं ऐतिहासिक महत्त्व लख्ख सोन्यासारखं आज, उद्या आणि भविष्यातही चकाकत राहणार आहे. पुणे आणि वाई या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान … Read more

Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद

विधानसभा निवडणूक म्हटलं की सांगोला मतदारसंघ गाजवणाऱ्या स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची आठवण आवर्जून काढावी लागते. राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्या सारखा दुसरा नेता अद्याप तरी झाला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही. कारण सध्याच गल्लीच्छ आणि फोडफोडीच राजकारण पाहता निष्ठा या शब्दाला हमखास केराची टोपली दाखवून नेते मंडळी मोकळी होतात. यामुळेच गणपतराव देशमुख … Read more